संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेसाठी २५३ भोंगे सिद्ध !
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या येथे होणार्या सभेला अनुमती मिळताच सिद्धतेने वेग घेतला.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या येथे होणार्या सभेला अनुमती मिळताच सिद्धतेने वेग घेतला.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरा होणे नाही’, असे फलक युवा सेनेकडून शहरातील प्रमुख १० चौकांत लावले आहेत.
एकीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे भोंग्यावरून कणखर भूमिका घेत असतांना सांगली शाखेकडून ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन आश्चर्यकारक आहे !
ठाणे येथील विहंग गार्डन इमारतीमधील अनधिकृत बांधकामाप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या आस्थापनाला ठाणे महापालिकेने १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तो रहित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला
संभाजीनगर येथे १ मे या दिवशी होणार्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला राज्य सरकार अनुमती देईलच आणि नाही दिली तरी आपण न्यायालयातून अनुमती आणू.
भुजबळांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्याद्वारे मिळवली, हे सर्वसामान्य जनतेला ठाऊक नाही’, असे कसे म्हणणार ? ‘राजकारण्यांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कोणत्या धंद्यातून त्यांना मिळते ?’ जनतेला याचे उत्तरही ठाऊक आहे; मात्र जनता ते सिद्ध करून दाखवू शकत नाही, असा ‘प्रामाणिक धंदा’ हे राजकारणी करत आहेत !
ज्या शासनकर्त्यांचा साहित्याशी विशेष काही संबंध नाही, ज्यांचे मराठीसाठी विशेष काही योगदान नाही, अशा राजकीय लोकांची नावे देऊन साहित्य महामंडळ नेमके काय साध्य करत आहे ?
भाषिक राजकारणापोटी राज्यातील जनतेला विकासापासून दूर ठेवणारे स्वार्थी तमिळ राजकारणी !
राज्यातील विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष, संघटना यांनी केलेली आंदोलने, तसेच मोर्चांचे खटले ज्यात जीवितहानी झालेली नाही अन् ५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली नाही, असे खटले..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदु धर्म आणि पुरोहित यांची टिंगल केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत.