(म्हणे) ‘औरंगाबादच्या नामांतराचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही; आमच्यासाठी पाणीप्रश्न महत्त्वाचा !’ – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. प्रत्येक पक्षाचे अजेंडे असतात. त्यावर माझे व्यक्तिगत मत देणे योग्य नाही; मात्र सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही.