बहिणीला साधनेत साहाय्‍य करणारे आणि तिची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेणारे श्री. आकाश श्रीराम !

दादा मला ‘‘तू एका हाताने सर्व कामे करू शकतेस’’, असे सांगून प्रेरणा देत होता. तो मला ‘कामे कशी करायची ?’, हे शिकवत होता.

संतसेवेची संधी देऊन सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले स्‍वभावदोष आणि अहं यांचा लय करून घेत असल्‍याची श्री. विजय लोटलीकर यांना आलेली अनुभूती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने श्री. विजय लोटलीकर यांना पू. (कै.) श्रीमती विजया लोटलीकर यांची सेवा करण्‍याची आणि नंतर इतर संतांची सेवा करण्‍याची संधी मिळाली. तेव्‍हा ‘संतसेवेतून ईश्‍वर स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून करून साधना करून घेत आहे’, याची त्‍यांना जाणीव झाली.

स्‍वतःतील स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे मनाला होत असलेली जखम बरी होण्‍यासाठी औषधरूपी स्‍वयंसूचना देण्‍याचे महत्त्व !

गुरुदेवांच्‍या कृपेने मला साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेण्‍याची सेवा मिळाली आहे. त्‍याविषयी चिंतन करतांना गुरुदेवांनी मला सुचवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधनेची तळमळ असणारी पुणे येथील युवा साधिका कु. विदिशा भालचंद्र जोशी (वय १८ वर्षे) !

कु. विदिशा भालचंद्र जोशी हिचा उद्या पौष कृष्‍ण अष्‍टमी (१५.१.२०२३) या दिवशी १८ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने तिच्‍या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

देवद आश्रमातील सौ. विमल गरुड यांनी संतांच्‍या मार्गदर्शनानुसार स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्‍यावर त्‍यांना स्‍वतःत जाणवलेले पालट

पूर्वी एखादा प्रसंग घडला, तर मी एकटी राहून स्‍वतःला त्रास करून घेत होते आणि आता मी शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून देवाकडे क्षमायाचना करते.

साधकांनी प्रतिदिन साधनेच्या प्रयत्नांच्या समवेत अनिष्ट शक्तीचे त्रासदायक आवरण काढणे, नामजपादी उपाय करणे आणि त्याचा आढावा देणे आवश्यक !

साधकांनी ‘मला त्रास नाही किंवा काही होणार नाही’, असे गृहीत न धरता नामजपादी उपायांना महत्त्व देणे’, ही काळाची आवश्यकता आहे.’

साधनेचे मनुष्‍याच्‍या जीवनात आणि त्‍याच्‍या मृत्‍यूनंतरही असलेले अनन्‍यसाधारण महत्त्व !

एका साधकाच्‍या अंत्‍यसंस्‍कार विधीच्‍या वेळी त्‍याच्‍या नातेवाइकांनी सांगितले, ‘‘आम्‍ही समाजातील एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍यविधीला गेल्‍यावर तेथे दुर्गंध येत असतो. परंतु साधकाच्‍या अंत्‍यविधीच्‍या वेळी आम्‍हाला असे काहीही जाणवले नाही.

‘कार्यकर्ते आणि साधक यांची व्‍यष्‍टी साधना चांगली असणे’ हाच सर्व शिबिरांचा प्राथमिक निकष असल्‍याने व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करून शिबिरात सहभागी व्‍हा !

उत्तरदायी साधकांनी व्‍यष्‍टी साधनेच्‍या निकषाच्‍या आधारे साधकांची शिबिरात सहभागी होण्‍यासाठी निवड करावी !

व्‍यष्‍टी आढावा घेतांना ‘साधकांना कसे समजून घ्‍यायचे ?’, हे कृतीतून दाखवणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे !

आज ९.१.२०२३ (पौष कृष्‍ण द्वितीया ) या दिवशी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा ‘उग्ररथ शांत विधी’ आहे. त्‍यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत कसे रहायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन !

एकदा सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे मला म्‍हणाले, ‘‘सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहाण्‍यासाठी प्रथम आपली दृष्‍टी तशी बनवणे आवश्‍यक आहे. जसे श्री दत्तगुरूंनी २४ गुणगुरु केले होते, तसे आपणही प्रत्‍येक सजीव आणि निर्जीव वस्‍तूकडून शिकले पाहिजे, उदा. पंखा, वारा इत्‍यादी.