दोन्ही देशांनी चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचेही आवाहन !
Read more(म्हणे) ‘काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये !’ – चीन
भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणार्या पाकला भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
पाकिस्तानी सैन्याने महंमद अली जिना यांना त्यांच्या मार्गातून हटवले होते. त्यांना ‘स्लो पॉयझन’ (हळू हळू भिनणारे विष) देऊन त्यांना मारले. त्यानंतर त्यांचे उजवे हात मानले जाणारे लियाकत अली खान यांना एका कार्यक्रमात ठार केले.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हा सल्ला दिला आहे.
३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने इम्रान खान यांची अटक अवैध असल्याचे सांगत हा आदेश दिला. ‘नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरो’ या विभागाने इम्रान खान यांना २ दिवसांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून बलपूर्वक अटक केली होती.
मला २४ घंट्यांमध्ये एकदाही प्रसाधनगृहात जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. इम्रान यांना येथील पोलीस लाईन कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !
सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?
Read more(म्हणे) ‘काश्मीरप्रश्नी भारत आणि पाकिस्तान यांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये !’ – चीन