(म्हणे) ‘भारतात मुसलमानांच्या विरोधात द्वेषाला प्रोत्साहन दिले जात आहे !’ – अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासातील अधिकार्‍याचे हिंदुद्वेषी विधान

भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणार्‍या पाकला भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !

पाकिस्तानी सैन्याने विष पाजून महंमद अली जिना यांना मारले ! – अल्ताफ हुसेन, एम्.क्यू.एम्. पक्ष

पाकिस्तानी सैन्याने महंमद अली जिना यांना त्यांच्या मार्गातून हटवले होते. त्यांना ‘स्लो पॉयझन’ (हळू हळू भिनणारे विष) देऊन त्यांना मारले. त्यानंतर त्यांचे उजवे हात मानले जाणारे लियाकत अली खान यांना एका कार्यक्रमात ठार केले.

पाकिस्तान सरकार देशात आणीबाणी लागू करण्याच्या विचारात !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचार झाला. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हा सल्ला दिला आहे.

इम्रान खान यांची अटक अवैध असल्याने त्यांची सुटका करा ! – सर्वोच्च न्यायालय

३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने इम्रान खान यांची अटक अवैध असल्याचे सांगत हा आदेश दिला. ‘नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरो’ या विभागाने इम्रान खान यांना २ दिवसांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून बलपूर्वक अटक केली होती.

अस्थिर पाकिस्तान भारतासाठी धोकादायक !

फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणे विधान

मला इंजेक्शन देऊन ठार मारण्याची शक्यता ! – इम्रान खान यांचा आरोप

मला २४ घंट्यांमध्ये एकदाही प्रसाधनगृहात जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. इम्रान यांना येथील पोलीस लाईन कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवत आहेत !’ – पाक अभिनेत्री सहर शिनवारी

पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !

पाकिस्तानातील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !

पाकिस्तानी ड्रोन पुन्हा अमृतसरमध्ये घुसले : दीड किलो हेरॉईन जप्त !

सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्‍या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?

(म्‍हणे) ‘काश्‍मीरप्रश्‍नी भारत आणि पाकिस्‍तान यांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये !’ – चीन

दोन्‍ही देशांनी चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवण्‍याचेही आवाहन !

Read more(म्‍हणे) ‘काश्‍मीरप्रश्‍नी भारत आणि पाकिस्‍तान यांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये !’ – चीन