‘श्री दुर्गासप्तशती’मधील महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण श्लोकांचे महत्त्व !
श्री दुर्गासप्तशतीचे मंत्र, म्हणजे अगदी खरे सांगायचे म्हणजे अमृतमय सार आहेत. ते भक्तीपूर्वक श्रद्धा ठेवून म्हणावे.
श्री दुर्गासप्तशतीचे मंत्र, म्हणजे अगदी खरे सांगायचे म्हणजे अमृतमय सार आहेत. ते भक्तीपूर्वक श्रद्धा ठेवून म्हणावे.
आपल्या हातात काहीच नाही. एकदा आपण आपले सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण केल्यावर देवच सर्वकाही करून घेतो. आपला समर्पणभाव पुष्कळ महत्त्वाचा आहे.
‘देवीची उपासना ही भगवतीदेवी या विश्वाची आई-माता-आदिमाता पालन करते आणि प्रत्येक जीवाला आपल्या भव्य रूपात शेवटी समावून घेते’, हे सूत्र लक्षात ठेवून देवीउपासना प्रत्येक देवी भक्ताने श्रद्धापूर्वक अंतःकरणाने करणे अत्यंत आवश्यक आहे.
युवती त्यांच्या पाठीवर देवीचे छायाचित्र, गरबा खेळतांनाचे छायाचित्र रंगवून घेत आहेत. हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत. धर्मांध हिंदु धर्मातील प्रथा परंपरांतूनच धर्माची आणि हिंदूंची किती हानी करत आहेत, हे हिंदु युवती कधी समजून घेणार ?
ऋग्वेदांतील अदितीपासून ते आजही दारी येणार्या गोंधळींच्या गीतांतील भवानी-रेणुकेपर्यंत शक्तीचा महिमा ऐकावयास मिळतो, तर सिंधूच्या तिरी मिळालेल्या ३ सहस्रांपूर्वीच्या मातृमूर्तीपासून खेडोपाडी आजही प्रभावशाली असलेल्या ग्रामदेवतेपर्यंत तिच्या उपासनेचे सातत्य आढळते.
जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, नवरात्रोत्सव हिंदु समुदायाची संस्कृती आणि कॅनडाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत हिंदूंनी दिलेले अमूल्य योगदान यांचे स्मरण करण्याची आपल्याला संधी देते.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत पालट करण्यात आले आहेत. महत्वाच्या मंदिर परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.
कोल्हापूर शहरासाठी ज्यातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्या पंचगंगेत ऐन नवरात्रोत्सवात शहरातील विविध नाल्यांमधील पाणी थेट नदीत मिसळत आहे. या संदर्भात ‘प्रजासत्ताक’ या सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी पहाणी करून हा प्रकार उघडकीस आणला.