Karnataka Muslim Vendors : विजयपूर (कर्नाटक) येथील सिद्धेश्‍वर मंदिराच्या जत्रेत मुसलमानांची दुकाने नकोच ! – हिंदु संघटनांची मागणी

गोहत्या, गोमांसाची विक्री, लव्ह जिहाद, हिंदु महिलांशी गैरवर्तणूक आदी प्रकरणे वाढत आहेत. यामुळेच मुसलमानांना हिंदूंच्या उत्सवांत दुकाने थाटण्याची अनुमती देऊ नये.

Agniveer Scheme : केंद्र सरकारने सैन्यदलांशी चर्चा न करता अग्नीवीर योजना आणली !

या योजनेविषयी सरकारच्या घोषणेने सैन्यदल, नौदल आणि वायूदल या तिन्ही दलांना चकित केले, असा दावा माजी सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात केला आहे.

Congress Protest : संसदेच्या सुरक्षेसंदर्भात पंतप्रधानांनी उत्तर द्यावे ! – काँग्रेस

संसदेच्या सुरक्षिततेवर सरकारकडून लवकरात लवकर अधिकृत भूमिका मांडणे अपेक्षित असले, तरी त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडून संसदेत केला जाणारा गदारोळ निषेधार्हच !

Boycott Sunburn : सनबर्न महोत्सवाचे निरीक्षण करण्यासंबंधी कृतीविषयक नियोजन गोवा सरकार न्यायालयात सादर करणार

सनबर्नच्या विरोधात हणजुणे येथील एका विकलांग मुलाने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली असून या मुलाने केलेल्या सूचना सरकारने त्यांच्या कृतीविषयक नियोजनात विचारात घ्याव्यात, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सनातनचे सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. कमलेश आठवले यांची कुटुंबियांसह रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

डॉ. कमलेश आठवले हे प्रसिद्ध बालरोगतज्ञ असून गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्यास आहेत. नॉर्थ कॅरोलिना राज्यात असलेल्या डरहॅम शहरातील ड्यूक विद्यापिठात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

वाराणसी येथील ‘ज्ञानवापी’विषयीच्या इतिहासावर आधारित पुस्तक लवकरच ! – विक्रम संपत, प्रसिद्ध लेखक

इतिहासाचा अभ्यास मी दहावी-बारावीच्या परीक्षेच्या वेळीही केला नव्हता. फेब्रुवारीमध्ये हे पुस्तक प्रकाशित होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी दिली.

जमावाकडून होणार्‍या हत्येसाठी आता फाशीची शिक्षा होणार !

सरकारने ३ कायद्यांमध्ये पालट केले, हे अभिनंदनीय आहे. ब्रिटीशकालीन कायदे पालटण्यासाठी देशाला ७५ वर्षे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणातून तेथे मशीद असल्याचे स्पष्ट होईल !

कोणतेही मंदिर पाडून मशीद बांधलेली नाही,असे विधान मौलाना अर्शद मदनी यांनी केले.

हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण !

उत्तरप्रदेशात लव्ह जिहादच्या विरोधात कायदा असूनही त्याचा धर्मांध मुसलमानांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही ! यासाठी आता अशांवर शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

बदायू (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीत पूजापाठ करण्याच्या याचिकेवर होणार सुनावणी

भारतात बहुतांश मशिदी या मंदिरे पाडून बांधण्यात आल्या आहेत. हिंदू वैध मार्गाने ही मंदिरे परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने याची नोंद घेऊन भारतातील अशा सर्वच मंदिरांची सूची करून ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित आहे !