कोरोनाबाधितांवर उपचार करतांना कोरोनाची लागण झालेल्या डॉक्टरचा मृत्यू

एका डॉक्टरविषयी अशी असंवेदनशील असणारी रुग्णालय सर्व सामान्य जनतेशी कशी वागत असतील, हे लक्षात येते !

इयत्ता १० वी आणि १२ वी यांच्या परीक्षेत सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या विद्यार्थ्यांचे सुयश

परीक्षेत मिळालेल्या यशाविषयी मनोगत व्यक्त करतांना कु. अमिषा म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना मी नियमित अत्तर-कापूर लावते. यामुळे अभ्यासात एकाग्रता येत होती. अभ्यासाचा ताण किंवा झोप येत नसे.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

काश्मीरमध्ये सुरक्षादलांकडून सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार केले जात असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होते. जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याची शक्यता दुर्मिळच म्हणावी लागेल !

पोलिसांना ठार केल्यावर त्यांचे मृतदेह जाळणार होतो ! – विकास दुबे याची स्वीकृती

पोलीस धाड घालणार असल्याची माहिती पोलिसांकडूनच मिळाली होती !

विकास दुबे याला चौकामध्ये गोळ्या घालून ठार करा ! – ठार झालेल्या पोलिसाच्या वडिलांची मागणी

विकास दुबे याच्या गोळीबारात ठार झालेल्यांपैकी मथुरा येथील पोलीस जितेंद्र यांचे वडील तीर्थ पाल यांनी आरोप केला आहे की, ‘दुबे याला अशा प्रकारे अटक करून पूर्णपणे वाचवण्यात आले आहे.

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे माजी संचालक आकार पटेल यांच्या विरोधात तक्रार

देशात धर्मांधांकडूनच हिंदूंवर आक्रमण केले जात आहे, हे माजी संपादकही असणार्‍या आकार पटेल यांना दिसत नाही, असे कसा म्हणता येईल ? पटेल यांच्यासारखे हिंदुद्वेषी निधर्मी आणि धर्मनिरपेक्षतावादी जगामध्ये खोटी माहिती पसरवून भारताला अपकीर्त करत आहेत !

‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन हाच देहलीतील दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका

देहली दंगलीच्या प्रकरणी पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट

 आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांची कागदोपत्री लोकसंख्या केवळ २.५ टक्केच असली, तरी प्रत्यक्षात ती २५ टक्के आहे !

आंध्रप्रदेशात सरकारी आकडेवारीनुसार ख्रिस्त्यांची लोकसंख्या केवळ २.५ टक्के इतकीच असली, तरी प्रत्यक्षात ती २५ टक्के आहे, असा गौप्यस्फोट राज्यातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे खासदार रघु रामकृष्णा राजू यांनी केला.

ईदच्या नमाजपठणासाठी मशिदी आणि इदगाह मैदाने उघडण्याची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाली काढली

दळणवळण बंदीच्या काळात हिंदूंनी त्यांच्या सणांच्या दिवशी मंदिरे उघडण्याची मागणी केली नाही; मात्र काही जण मशिदी उघडण्याची मागणी करून आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे परत परत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !