सावधान मुंबई !
अनुमती न घेता मोर्चे काढणे, आंदोलन करणे या गोष्टी मुंबईत काय, तर राज्यातही अधूनमधून चालू असतात; परंतु मुंबईतील डोंगरीमध्ये मागील ४ दिवसांपासून एका स्थानिक दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्ताने…
अनुमती न घेता मोर्चे काढणे, आंदोलन करणे या गोष्टी मुंबईत काय, तर राज्यातही अधूनमधून चालू असतात; परंतु मुंबईतील डोंगरीमध्ये मागील ४ दिवसांपासून एका स्थानिक दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्ताने…
कायदा धाब्यावर बसून कर्णकर्कश डी.जे.च्या आवाजात रात्री उशिरापर्यंत उरूसाच्या निमित्ताने मिरवणूक काढणार्या धर्मांध मुसलमानांच्या विरोधात २४ नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी येथे शेकडो हिंदू रस्त्यावर उतरले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
मदरशातील शिक्षकांकडून अनुमाने वर्षभरापासून हा प्रकार चालू होता. ‘या लैंगिक छळाविषयी खुलासा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकीही मदरसा शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दिली होती.
हिंदु संतांवर खोटे-नाटे आरोप करून त्यांच्यावर चिखलफेक करणारे पुरोगामी आता अशा घटनांविषयी चकार शब्दही काढत नाहीत ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हाच एकमेव उपाय आहे !
धर्मांध मुसलमान थेट कायदा हातात घेतात आणि हत्या करतात ! तरीही याविषयी देशातील कायदाप्रेमी, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तोंड उघडत नाहीत !
‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांची स्पष्टोक्ती !
विनाअनुमती मिरवणुका काढून हिंदूंना त्रास देणारे धर्मांध मुसलमान मशिदींसमोरून हिंदूंच्या मिरवणुका केवळ गेल्या, तरी हिंदूंवर आक्रमण करतात, हे लक्षात घ्या !
तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावर मुसलमान युवकांसाठी स्वतंत्र ‘आयटी पार्ट’ उभारण्याची घोषणा केली. ‘आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी १२ सहस्र कोटी रुपये खर्च केले आहेत’, असेही ते म्हणाले.
वाढता आतंकवाद आणि आतंकवादी कृत्ये रोखण्यासाठी आतंकवाद्यांना तात्काळ फाशी देणारा कायदा हवा, हे सरकारने आतातरी जाणावे !
मदरशांमध्ये शिकणारे मुसलमान आयटी पार्कमध्ये कधीतरी रोजगार मिळवू शकतील का ? ‘हिंदूंच्या रोजगारासाठी चंद्रशेखर राव काही करणार आहेत का ?’, अशी विचारणा राज्यातील हिंदू त्यांना का करत नाहीत ?