रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाचे संकट !

राज्यातील कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.

राज्यात अतीवृष्टीमुळे ४ दिवसांत २०० जणांचा मृत्यू, तर २४ जण घायाळ !

आपत्काळाला आरंभ झाला असल्याने आतातरी साधना करायला हवी, हे लक्षात घ्या !

महापुरामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त !

नुकताच येऊन गेलेला महापूर आणि त्यानंतर निर्माण झालेली भीषण स्थिती ही तर आपत्काळाची झलकच आहे. यापुढे येणार्‍या महाभयंकर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

मृतदेहांची विटंबना टाळण्यासाठी ग्रामस्थांच्या विनंतीनंतर शोधमोहीम थांबवण्याचा प्रशासनाचा निर्णय !

अद्याप ३१ नागरिक बेपत्ता आहेत. ढिगार्‍याखाली मृतदेहांचे हात-पाय आदी अवयव सापडत असल्याचे हृदयद्रावक चित्र येथे पहावयास मिळत आहे.

आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही मुंबईमधील ३ लोकप्रतिनिधी घेत आहेत नगरसेवकपदाचेही मानधन !

जनतेच्या पैशाचा अपव्यय करणारे राजकारणी स्वत:च्या खिशातील पैशांचा असा अपव्यय होऊ देतील का ?

मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील दंगलीत ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या झाल्या !

तथाकथित ‘गांधीवादी’ काँग्रेसवाल्यांचा हा इतिहास इतिहासकारांनी पुढे आणला पाहिजे. तसेच केंद्रशासनाने त्याची सत्यता पडताळून तो शालेय अन् महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत शिकवला पाहिजे ! अशी काँग्रेस अद्यापही या देशात अस्तित्वात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

राज कुंद्रा यांच्या कार्यालयातील भिंतीमध्ये आढळली अश्लील व्हिडिओजशी संबंधित कागदपत्रे !

अश्लील व्हिडिओजच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची सिद्धता

आपत्तींमध्ये महाराष्ट्र शोकाकुल असल्याने माझा वाढदिवस कुणीही साजरा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोकण, तसेच पश्चिम महाराष्ट्र येथे निसर्ग कोपला आहे. पुरामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तींत महाराष्ट्र शोकाकुल आहे.

पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील ११३ जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता, तर १ लाख ३५ सहस्र ३१३ नागरिकांचे स्थलांतर !

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित !

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.