मंदिरांत सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

प्राचीन काळी मंदिरांमध्ये कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येऊन त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती.

‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे (‘पी.पी.टी.’द्वारे)’ संगीतातील संशोधन दाखवण्यासाठी ‘पी.पी.टी.’ सिद्ध करतांना साधकांना आलेल्या अनुभूती आणि ‘पी.पी.टी.’ पाहून धर्माभिमान्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

२०.१०.२०२२ या दिवशीच्या अंकात ‘पी.पी.टी.’ सिद्ध करण्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आजच्या भागात धर्माभिमान्यांना ‘पी.पी.टी.’ दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि धर्माभिमान्यांनी दिलेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

‘विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची पणती’ आणि ‘मेणाची पणती’ लावल्याने वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे, याउलट ‘तिळाचे तेल अन् कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणती’मुळे वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सवत्स गायीचे पूजन केल्यावर गाय अन् तिचे वासरू यांवर झालेला सकारात्मक परिणाम

आज आश्‍विन कृष्ण एकादशी (२१ ऑक्टोबर २०२२) या दिवशी असलेल्या वसुबारसच्या निमित्ताने…

‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे (‘पी.पी.टी.’द्वारे)’ संगीतातील संशोधन दाखवण्यासाठी ‘पी.पी.टी.’ सिद्ध करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

संगीताशी संबंधित साधकांनी संगीत संशोधनाची ‘पी.पी.टी.’ बनवण्याची सेवा प्रथमच केली. ही सेवा करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि ‘पी.पी.टी.’ पाहून धर्माभिमान्यांचा मिळालेला प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

फरिदाबाद (हरियाणा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण

शाळेचे संचालक श्री. ललित गुप्ता यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने घेतलेला उपक्रम अतिशय चांगला झाला’, असे सांगितले.

स्त्रीने स्वत:तील सकारात्मकता वाढवली, तर तिच्या घरातील सदस्यांसह पर्यायाने समाज संस्कारशील बनू शकतो ! – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

ऋषिकेशमधील ‘परमार्थ निकेतन’ येथे ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी ‘नारी संसद’ पार पडली. त्यामध्ये सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी ‘आध्यात्मिक विकास आणि नेतृत्व करण्यामध्ये महिलांची भूमिका’ या विषयावर त्या बोलत होत्या. या विषयाच्या वेळी ३५० लोकांची उपस्थिती होती.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावरील शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ प्राप्त !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ८१ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

‘भाजी चिरण्याची योग्य पद्धत’ या संदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शिक्षकांसाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

या वेळी विश्वविद्यालयाच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘तणाव म्हणजे काय ?, तणावाची कारणे कोणती ?, तणावामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ? आणि त्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक अन् मानसिक आजार कसे उत्पन्न होतात ?’, यांविषयी मार्गदर्शन केले.