अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी बैठक घेणार ! – उपमुख्यमंत्री
वर्ष २०२८ नंतर २ लाख ५० सहस्र कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर व्यय टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
वर्ष २०२८ नंतर २ लाख ५० सहस्र कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर व्यय टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
महाराष्ट्रातील विविध शहरे आणि ग्रामीण भाग येथे एकूण १२ लाख भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. या भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांत भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणांत वाहनधारकांचा अपघात होऊन काही लोक घायाळ झाले आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची सिद्धता केल्यानंतर विरोधकही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्यात आली आहे, अशी घोषणा ३ मार्च या दिवशी महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ३ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरात केली
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलीदानस्थळ, मौजे तुळापूर (तालुका हवेली) आणि समाधीस्थळ स्मारक, वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली.
राज्यशासनाने विज्ञापनांऐवजी ‘एस्.टी’च्या दुरुस्ती, देखभाल आणि कर्मचारी यांच्या हितासाठी पैसा वापरावा !
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिके संदर्भात पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या गुन्हेगारांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
‘रस्ता तातडीने होणे आवश्यक होते; परंतु निधीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. येणार्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.’
सोलापूर येथे आखाड्यांतील पैलवान उत्तेजनासाठी ‘मेफेन्टरमाईन सल्फेट’ या ‘इंजेक्शन’चा मोठ्या प्रमाणात अवैधपणे वापर करत असल्याची धक्कादायक माहिती अन्न आणि औषध विभागाकडून विधानसभेत देण्यात आली.