‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या
धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदु मुलींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासह धर्मशिक्षण घेणे आवश्यक !
धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदु मुलींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासह धर्मशिक्षण घेणे आवश्यक !
गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून हिंदु युवती आणि महिला यांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहे. हिंदु युवतींना फूस लावून अथवा फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे.
हिंदु युवती धर्मापासून दूर गेल्यामुळेच धर्मांधांना त्यांना फसवणे शक्य होते. हे लक्षात घेऊन त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवणे आवश्यक आहे !
हिंदु स्त्रियांना बाटवून त्यांची लग्ने केली जातात. जर त्यांना यातून बाहेर पडायचे असेल, तर कसे पडायचे आणि त्यांना साहाय्य करू इच्छिणार्या हिंदु बांधवांनी कायदा कसा वापरायचा ? हा या लेखाचा मूळ उद्देश आहे.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
खांडवा (मध्यप्रदेश) येथे लव्ह जिहादची घटना ! – अरबाजने ‘विशाल’ बनून अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार !
इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधाने हिंदु युवतीवर केला बलात्कार !
केवळ ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करून उपयोग नाही, तर त्या कायद्याचा वचकही गुन्हेगारांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे !
हिंदु पालक त्यांच्या मुलींना धर्मशिक्षण देत नसल्यामुळे त्या धर्मांध तरुणांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूने त्याच्या अपत्यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !
मागील भागात आपण धर्मांतरित मुसलमान हे अधिक कडवे हिंदुद्वेषी असल्याची उदाहरणे पाहिली. लव्ह जिहादच्या माध्यमातून एक प्रकारे धर्मांतर होत असल्याने ते घातक ठरते, हे त्यावरून लक्षात आले. आज त्यापुढील सूत्रे पाहू.
लव्ह जिहाद करणे दूर; पण तसा विचार करण्यासही प्रतिबंध आणणारा कायदा करणे, हे केंद्राचे दायित्व आहे. सर्व नागरिकांनी त्याची मागणी करायला हवी.