वैचारिक आतंकवादाच्या विरोधात आपल्याला वैध मार्गाने उभे राहिले पाहिजे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

वैचारिक आतंकवादाच्या विरोधात आपल्याला वैध मार्गाने उभे राहिले पाहिजे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आपण प्रत्येक जण वैयक्तिक स्तरावर राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही ना काही करत असतो. आता त्याच्या पुढे जाऊन जे जे हिंदुत्वासाठी कार्य करतात, त्यांना कायदेशीर साहाय्य करणे…

कोल्हापूर येथे राजस्थानी जैन समाजाकडून फूड पॅकेटचे वाटप !

कोल्हापूर येथे राजस्थानी जैन समाजाकडून फूड पॅकेटचे वाटप !

मुकी जनावरे, पूरग्रस्त, प्रवासी, तसेच एन्.डी.आर्.एफ्.च्या सैनिकांना साहाय्य !

सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा : पुराचे सावट कायम

सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा : पुराचे सावट कायम

कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत !

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत !

अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत !

धर्मांधांनी अतिक्रमण केलेल्या विशाळगडाविषयी मोहीम राबवतांना श्री. बाबासाहेब भोपळे यांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि अनुभूती !

धर्मांधांनी अतिक्रमण केलेल्या विशाळगडाविषयी मोहीम राबवतांना श्री. बाबासाहेब भोपळे यांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि अनुभूती !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे, याविषयीची वृत्ते वाचनात आल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी….

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती : कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी महामार्गासह अनेक रस्ते बंद !

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती : कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी महामार्गासह अनेक रस्ते बंद !

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर 

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर 

गेले दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. २१ जुलै या दिवशी दुपारी राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३२ फूट नोंदवण्यात आली. वडाचे झाड कोसळून २ घंटे वाहतूक ठप्प.

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

हवामान खात्याने पुढील ४८ घंटे अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे.

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.

आषाढीच्या निमित्ताने टाळ मृदंग-हरि नामाच्या गजरात ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ नंदवाळकडे रवाना !

आषाढीच्या निमित्ताने टाळ मृदंग-हरि नामाच्या गजरात ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ नंदवाळकडे रवाना !

प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि ‘जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने असणार्‍या ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ने मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता नंदवाळकडे प्रस्थान केले.