यापुढे ‘रेड झोन’मधील बांधकामांना अनुमती नको ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे
आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे
राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत…
यामध्ये कोल्हापूर-पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर ४ दिवसांपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनाही स्वत:च्या गावी सुखरूप पोचता आले आहे, अशी माहिती एस्.टी.च्या वाहतूक विभागाने दिली.
कोल्हापुरात अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन अल्प आकाराच्या मोर्या आहेत. बर्याचदा गाळ, दगड किंवा झाडे वाहून आल्यामुळे या मोर्या बंद होतात.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोकरूड-बांबवडे रस्ता वाहून गेल्याने त्याची झालेली दुरावस्था !
पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढणे, सुरक्षित ठिकाणी नेणे, त्यांना भोजन-पाणी देणे, त्यांच्या निवार्याची सोय करणे, त्यांना औषधोपचार देणे यांसह अनेक गोष्टी यातील कार्यकर्त्यांनी सेवाभावी वृत्तीने केल्या.
यात प्रामुख्याने दूध, इंधन, पाणी, प्राणवायू घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत आहेत.
कोल्हापुरात आलेल्या पुराने जिल्ह्यातील १०९ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, ५६ गावांचा वीजपुरवठा अंशत: खंडित झाला आहे.