जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पंतप्रधानांची बैठक !

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रहित झाल्यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष यांच्यात बैठक झाली. २४ जूनला साडेतीन घंटे चाललेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील, असा निर्णय झाला.

शेपूट वाकडेच !

केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केले.

(म्हणे) ‘काश्मीरप्रश्‍न सुटला, तर अण्वस्त्रांची आवश्यकता नाही !’

शेजारील देशांना काळजी करण्याइतकी अण्वस्त्रे पाककडे असल्याची इम्रान खान यांची धमकी !

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरविषयी भारताने पाकशीही चर्चा केली पाहिजे !’ – मेहबुबा मुफ्ती

मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या पाकप्रेमींची भारतातून हकालपट्टी करून त्यांना पाकमध्ये पाठवले पाहिजे.

काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ?

(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांनी भूतकाळ विसरून पुढे जाण्याची वेळ !’ – पाकचे सैन्यदलप्रमुख कमर बाजवा

भारताला भूतकाळच नाही, तर वर्तमानही विसरता येणार नाही. पाकने भूतकाळ विसरण्यास सांगण्यापेक्षा त्याने वर्तमान सुधारले पाहिजे. त्याने जिहादी आतंकवाद्यांच्या निर्मितीचे कारखाने बंद करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्याच्याकडून भारतात होणार्‍या आतंकवादी कारवाया रोखल्या पाहिजेत !

पाकव्याप्त काश्मीरवर पाकचे अवैध नियंत्रण !

युनायटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे निर्वासित अध्यक्ष शौकत अली काश्मिरी यांनी पाकला फटकारले !

न्यूयॉर्क विधानसभेकडून ‘५ फेब्रुवारी’ हा ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित

पाक साजरा करत असलेल्या ‘काश्मीर एकता दिवसा’च्या पार्श्‍वभूमीवर न्यूयॉर्क विधानसभेची भारतविरोधी कृती ! भारताने केवळ पोकळ निषेध नोंदवण्याऐवजी अमेरिकाला समजेल आणि ती माघार घेईल, अशा भाषेत तिला फटकारले पाहिजे !

काश्मीरमध्ये पनून काश्मीरची स्थापना करायलाच हवी ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

चर्चा हिंदु राष्ट्राची ! काश्मिरी हिंदूंचे विस्थापन म्हणजे केवळ राजकीय षड्यंत्र नसून हिंदु धर्मावरील आघातच आहे. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर आमचा वंशविच्छेद झाला आहे, हे प्रथम अधिकृतरित्या मान्य करावे लागेल !

धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजमनाला जागृत करणारी सनातनची ग्रंथमालिका !

सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !