भारतातील आतंकवादी कारवाया आणि त्यावरील एकमात्र उपाययोजना !

जगाच्या इतिहासातून, तसेच नकाशातून पाकिस्तानचे नावच पुसून टाकले पाहिजे. यातच भारताचे सौख्य सामावले आहे. सध्याचे राष्ट्रप्रेमी सरकार ही कृती निश्चितच करू शकते. याविषयी पाठपुरावा करण्याचे काम आपण नागरिकांनी आवर्जून करायला हवे.

‘ह्युंदाई’प्रमाणे ‘किआ’ आस्थापनाकडूनही फुटीरतावादी काश्मिरींच्या आंदोलनाला समर्थन

भारत सरकारकडून आतापर्यंत या आस्थापनावर कारवाई करणे अपेक्षित होते !

(म्हणे) ‘काश्मीरचा प्रश्‍न शांततेने सोडवला पाहिजे !’ – चीन

काश्मीरचा प्रश्‍न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्‍या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !

‘ह्युंदाई’ आस्थापनाकडून फुटीरतावादी काश्मिरींच्या कथित स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे समर्थन

अशा भारतविरोधी आणि पाकप्रेमी आस्थापनावर, तसेच तिच्या उत्पादनांवर भारतियांनी बहिष्कार घातला पाहिजे ! केंद्र सरकारनेही या आस्थापनावर कारवाई केली पाहिजे, म्हणजे अन्य विदेशी आस्थापनांना अशा प्रकारची भारतविरोधी कृत्य करण्याची भीती वाटेल !

(म्हणे) ‘मोदी सरकार काश्मिरी लोकांना दाबण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करत आहे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

पाकला समजेल अशा भाषेतच उत्तर देणे आवश्यक आहे !

‘काश्मीरचा वाद चर्चेद्वारे सोडवला पाहिजे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरचा प्रश्‍न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक

(म्हणे) ‘पाकिस्तान पुढील १०० वर्षे भारताशी शत्रुत्व ठेवणार नाही !’

आर्थिक डबघाईला गेलेल्या पाकच्या राष्ट्रीय धोरणात पालट
महत्त्वपूर्ण राष्ट्रीय धोरणामध्ये काश्मीरचे सूत्र मात्र कायम !

(म्हणे) ‘भारतात रा.स्व. संघाची ब्राह्मण्यवादी विचारसरणी अल्पसंख्यांकांना बाजूला लोटत आहे !’

पाकने तेथील अल्पसंख्यांकांचा विशेषतः हिंदूंचा जो वंशसंहार गेली ७४ वर्षे होत आहे, त्यांचे रक्षण करण्याकडे लक्ष द्यावे ! जिहादी आतंकवादी, जिहादी विचारसरणी आणि प्रत्यक्ष कृती, हे तेथील अल्पसंख्यांकांना ठार मारत आहे, याविषयी इम्रान खान गप्प का ?

पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे, हे केंद्र सरकारचे पुढचे काम आहे ! – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

‘ज्या नेतृत्वाकडे घटनेच्या कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी रहित करण्याची क्षमता आणि इच्छा आहे, त्यांच्यातच पाकिस्तानच्या नियंत्रणातून पाकव्याप्त काश्मीर परत आणण्याचीही क्षमता आहे’, असे सिंह म्हणाले.