World War 3 : तिसरे महायुद्ध चालू झाले, तर ५ वर्षे चालेल !

विशेष म्हणजे हे युद्ध रशिया आणि अमेरिका यांच्यात पडलेल्या ठिणगीतून होऊ शकते, असेही यात म्हटले आहे. ‘द सन’ या वर्तमानपत्राने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !

पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी एका पोस्टमध्ये, शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली, प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली ! असे म्हटले आहे.

UNSC India : इस्रायल-हमास संघर्षामुळे समुद्री व्यापार असुरक्षित !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे वक्तव्य

विजयाखेरीज आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही ! – नेतान्याहू

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला १०९ दिवस झाले असून इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना युद्ध थांबवायचे नाही. हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूत्रावर नेतान्याहू म्हणाले की, आमच्याकडे विजय सोडून दुसरा कोणताच पर्याय नाही.

JaiShriRam India China Border : भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा !

व्हिडिओमध्ये भारत आणि चीन यांचे सैनिक ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देतांना दिसत आहेत.

Srilanka Arrest Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून ६ भारतीय मासेमारांना अटक

गेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांवर कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

OIC On Ram Mandir : (म्हणे) ‘इस्लामी स्थळांना उद्ध्वस्त करणार्‍या अशा उपाययोजनांचा आम्ही निषेध करतो !’ – ओ.आय.सी.

हिंदूंच्या धार्मिक स्थळांना गेल्या ५०० वर्षांत मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि आजही पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांमध्ये तेच केले जात आहे. त्याविषयी या इस्लामी संघटनेने तोंड उघडले पाहिजे !

Earthquake In China: चीनच्या शिनजियांगमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप

चीनमधील भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. देहली-एन्.सी.आर्.मध्ये लोकांना भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवले.

(म्हणे) ‘श्रीराममंदिर भारतीय लोकशाहीवर कलंक !’ – पाकिस्तान

पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !