अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन साजरा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ जून या दिवशी अमरावती जिल्ह्यातील नवाथे प्लॉट, देऊरवाडा आणि दर्यापूर येथे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ जून या दिवशी अमरावती जिल्ह्यातील नवाथे प्लॉट, देऊरवाडा आणि दर्यापूर येथे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणात दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ४ जून या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’…
लव्ह जिहाद या विषयावर लवकरात लवकर आभ्यास करून लव्ह जिहाद बंदी कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशा मागण्या समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तळोदा येथील तहसीलदार श्री. गिरीश वखारे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आल्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणे आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे, या हेतूने हा चित्रपट विनामूल्य दाखवल्याचे धर्मप्रेमींनी सांगितले.
समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त २ जून या दिवशी राजगडावर भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्याला विविध मावळ्यांच्या वंशजांनी उपस्थिती लावली होती.
‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ?’, असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष झा यांनी उपस्थित केला.
जे आई-वडील आपली २० ते २५ वर्षे काळजी घेतात, त्यांचे आपण ऐकणार कि नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीचे ऐकणार ? आपले आई-वडील आणि त्यांनी घेतलेले निर्णय यांवर विश्वास ठेवा.
पुजार्यांना ‘उघडेबंब’ म्हणत हिणवण्याचे धाडस होते. मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्यांप्रमाणेच’ कमरेच्या वर वस्त्रे घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याचे धाडस भुजबळ यांच्यात आहे का ?
लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.