महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्या मंदिरांची संख्या झाली ११४ !
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फाशी द्या, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करा, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी केली.
संसद भवनाच्या उद़्घाटन सोहळ्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प्रमुख मठाधिपतींचा त्यांच्या निवासाच्या ठिकाणी जाऊन शाल आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
व्याख्यानातून श्री. पुजारे यांनी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग श्रोत्यांसमोर मांडले. तसेच ‘सध्या समाजातील विविध जिहादी समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण प्रत्येकालाच कसे आवश्यक आहे ?’, हे सध्याच्या लव्ह जिहाद आणि हिंदूंच्या हत्यांच्या उदाहरणांसहित सांगितले.
देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ यांच्या हत्यांनंतर देशभरात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा होणे आवश्यक बनले आहे. यासमवेतच ‘लव्ह जिहाद’ करणार्यांना केवळ फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी केली.
‘लव्ह जिहाद’ आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ला तोंड देण्यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्वरक्षण शिकणेही आवश्यक आहे. हिंदु युवती आणि महिला यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हुब्बळ्ळी आणि मंगळुरू येथे हिंदू एकता दिंडीचा उपक्रम घेण्यात आला.
जिहादी विकृतीला व्यवस्थेचे भय राहिलेले नाही. ही स्थितीत पालट होण्यासाठी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणि त्याची तत्परतेने कार्यवाही आवश्यक आहे.
या शौर्यजागृती वर्गासाठी मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य अन ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष श्री. संदीप पाचंगे आणि अन्य पदाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व आयोजन केले.
भारतामध्ये प्रतिवर्षी सहस्रो हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. यासाठी शुद्धधर्माचरण महत्त्वाचे असून हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले.