शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम् सुफलाम् कर !

शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम् सुफलाम् कर !

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनेक आक्रमणे होत असतांनाही वारकर्‍यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पहाणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फिटते.

#Exclusive : कुंकू लावण्याचे महत्त्व आणि ते का लावावे ?

#Exclusive : कुंकू लावण्याचे महत्त्व आणि ते का लावावे ?

पू. भिडेगुरुजी यांनी एका महिला पत्रकाराला ‘प्रत्येक स्त्री हे भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो’, असे म्हटले. यावर पुरो(अधो)गामी मंडळींकडून टीका करण्यात येत आहे. पुरोगाम्यांच्या बुद्धीभेदाला बळी न पडता सश्रद्ध हिंदूंना कुंकू लावण्यामागाील धर्मशास्त्र समजावे, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

ब्रिटनमधील हिंदू अधिक समंजस आणि चांगले वर्तन असलेले !

ब्रिटनमधील हिंदू अधिक समंजस आणि चांगले वर्तन असलेले !

हिंदू कुठेही गेले, तरी ते तेथील समाजाशी समरस होतात, याचे ब्रिटनमधील ही आकडेवारी उदाहरण आहे. यामागे हिंदूंची ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ शिकवण कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील शाळेत इंग्रजी वर्णमालेद्वारे भारतीय संस्कृती शिकवण्याचा प्रयत्न

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील शाळेत इंग्रजी वर्णमालेद्वारे भारतीय संस्कृती शिकवण्याचा प्रयत्न

एखाद्या शाळेने असा प्रयत्न करण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारांनीच अशा प्रकारचे पुस्तक बनवणे आवश्यक आहे ! गेल्या ७५ वर्षांत असा प्रयत्न न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच !

‘रामायण’ या मालिकेत रावणाची, म्हणजे खलनायकाची भूमिका साकारूनही हृदयमंदिरातील श्रीरामभक्तीमुळे खर्‍या जीवनात ‘महानायक’ ठरलेले (कै.) अरविंद त्रिवेदी !

‘रामायण’ या मालिकेत रावणाची, म्हणजे खलनायकाची भूमिका साकारूनही हृदयमंदिरातील श्रीरामभक्तीमुळे खर्‍या जीवनात ‘महानायक’ ठरलेले (कै.) अरविंद त्रिवेदी !

कै. रामानंद सागरनिर्मित ‘रामायण’ या मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे कै. अरविंद त्रिवेदी ! ‘पहाडी आवाज, बलशाली शरीरयष्टी आणि दमदार संवाद’, यांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार होणे शक्य ! – सागर जावडेकर, संपादक, दैनिक ‘तरुण भारत’, गोवा आवृत्ती

कीर्तनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार होणे शक्य ! – सागर जावडेकर, संपादक, दैनिक ‘तरुण भारत’, गोवा आवृत्ती

देव, देश आणि धर्म हे विषय आपल्या संस्कृतीशी जोडलेले असल्याने या गोष्टींचे संवर्धन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कीर्तन हे लोकशिक्षण आणि प्रबोधन यांचे प्रभावी माध्यम आहे.

राष्ट्र्रभाव : भारतीय संस्कृती, म्हणजेच हिंदु संस्कृती !

राष्ट्र्रभाव : भारतीय संस्कृती, म्हणजेच हिंदु संस्कृती !

भारतीय संस्कृतीची ‘स्वीकार’ आणि ‘समन्वय’ यांची परंपरा प्राचीन काळापासूनच आहे. या संस्कृतीने द्वैत, अद्वैत, विशिष्ट द्वैत, सगुण, निर्गुण, आस्तिक, नास्तिक (चार्वाक, बुद्ध), वेद हे अर्थहीन असल्याचे मत, बौद्ध आणि जैन मते अशी सर्व प्रकारची उलटसुलट अन् काही परस्परविरोधी मते सामावून घेतली आहेत. येथील आध्यात्मिक विचारांमध्ये द्वैतवादी आणि अद्वैतवादी आदी अनेक पंथ आहेत.

आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

नामस्मरण हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. त्यालाच ‘भजन’ असेही म्हणतात. त्या मूळ स्वभावापासून दूर गेल्यामुळेच आपण हिंदू दुःखी झालो आहोत. त्यामुळे मनुष्य सत्ययुगातून त्रेतायुगात, त्यातून द्वापरयुगात, असे होत होत आता कलियुगात आला आहे.

यमद्वितीयेचे रहस्य !

यमद्वितीयेचे रहस्य !

‘कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस ‘यमद्वितीया’ या नावाने भारतवर्षांत प्रसिद्ध आहे. त्या निमित्ताने…

दिवाळीनिमित्त आस्थापनांच्या विज्ञापनांमध्ये बहुतांश मॉडेल्सना कुंकू-टिकली विना दाखवले !

दिवाळीनिमित्त आस्थापनांच्या विज्ञापनांमध्ये बहुतांश मॉडेल्सना कुंकू-टिकली विना दाखवले !

हिंदूंच्या सण-उत्सवांमध्ये पैसा कमवणार्‍या; परंतु हिंदूंच्या धार्मिक परंपरेला डावलणार्‍या आस्थापनांच्या वस्तू खरेदी करायच्या का ? याचा विचार आता हिंदूंनीच करणे आवश्यक आहे !