
मुंबई – आज केवळ ‘लव्ह जिहाद’च नव्हे, तर ‘व्यावसायिक जिहाद’, धर्मांतर आणि खोटी कथानके यांसारख्या संकटांनी हिंदु धर्मावर चहूबाजूंनी आघात होत आहेत. या छुप्या आणि वैचारिक शत्रूंना कसे ओळखावे अन् धर्मरक्षणासाठी हिंदूंनी कसे संघटित व्हावे, यावर मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जुलै या दिवशी देशभरात ६४ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि साधनेची दिशा’ यावर ज्वलंत विचार मांडले जाणार असून धर्मरक्षण आणि स्वसंरक्षणाची दिशा देणार्या या महोत्सवात हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !
अजिंक्यतारा आणि संगम माहुली विकासकामांना प्रशासकीय मान्यता ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप