परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची !

आज्ञापालनापेक्षा प्रीती महत्त्वाची; कारण प्रीतीमुळे आपण दुसर्‍यांचे आवडीने ऐकतो, तर आज्ञापालनात बर्‍याचदा नाईलाजाने ऐकावे लागते – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आम्ही शरण आलो तुम्हा, आता तुम्हीच सर्वांना तारा ।

सर्वत्र पसरली दहशत जैविक आक्रमणाची ।
मनात दाटली काळजी आप्त-स्वकियांची ॥

भावसत्संगात बसल्यावर आध्यात्मिक उपाय होऊन तीव्र शारीरिक त्रासावर मात करता येणे

डोकेदुखीही प्रचंड वाढली होती. त्या स्थितीतही मी सत्संगाला गेले आणि काही मिनिटांतच नकळत अनाहतचक्र अन् आज्ञाचक्र यांवर न्यास करू लागले. त्या वेळी मला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवू लागले.

ऑनलाईन सत्संग ऐकणार्‍या ठाणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

ठाणे येथील जिज्ञासूंना ऑनलाईन नामजप सत्संग पुष्कळ आवडले. दळणवळण बंदी उठल्यानंतरही सत्संग चालू ठेवण्याविषयी त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांपैकी काही जणांचे अभिप्राय २३ जानेवारी या दिवशी पाहिले. आज उर्वरित भाग …

सौ. लिंदा बोरकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुणसंपन्नता आणि त्यांच्या सहवासातील काही क्षणमोती !

साधकांवर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करून त्यांना आनंद देणार्‍या आणि आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न बनवणार्‍या गुणनिधींचे भांडार असलेल्या अद्वितीय गुरुदेवांची महती शब्दांत वर्णन करणे अशक्यच आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये शब्दबद्ध करण्याचा साधिकेचा हा प्रयत्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

आमच्या पिढीने वर्ष १९७० पर्यंत सात्त्विकता अनुभवली; पण पुढच्या पिढ्यांनी वर्ष २०१८ पर्यंत ती अल्प प्रमाणात अनुभवली आणि वर्ष २०२३ पर्यंत अनुभवणार नाहीत. त्यानंतरच्या पिढ्या हिंदु राष्ट्रात सात्त्विकता पुन्हा अनुभवतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विविध प्रकारे निर्गुणातून अनुभवणारे श्री. अपूर्व ढगे !

साधकांसाठी तू कविता केलीस, म्हणजे तू गुरुदेवांसाठीच कविता केलीस. त्या वेळी मला या विचारातही गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले, म्हणजेच मला त्यांना निर्गुणातून अनुभवता आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल.

कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ।

लहानाचे मोठे केले मला या आश्रमाने ।
साधना शिकवली येथील प्रत्येक साधकाने ॥
गुरुकुलात लाभले प्रत्यक्ष शिक्षक-संत ।
कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ॥