परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’
‘१९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’
या लेखाच्या चौथ्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले हेच ईश्वर आहेत, याविषयीच्या अनुभूती पाहिल्या. आज पुढील सूत्रे पाहू.
कै. (सौ.) विमल राजंदेकर यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूपूर्वी, मृत्यूच्या वेळी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे देत आहोत.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देवगड तालुक्यातील ‘पडेल’ या उपकेंद्रात सलग १५ दिवस ग्रंथविक्रीची मोहीम राबवण्यात आली होती.
‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’चा शुभारंभ संतांच्या हस्ते व्हावा’, अशी श्री. बिनिल सोमसुंदरम् यांची इच्छा आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे त्यांना लाभलेले आशीर्वाद !
‘प.पू. बाबांची कृपा आपल्या सर्वांवर अशीच अखंड रहावी आणि अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला सतत शक्ती द्यावी’, अशी त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना.
‘जगातील एकमेव हिंदु राष्ट्र असणार्या नेपाळला चीनमुळे साम्यवादी बनवण्यात आले. हे देशातील हिंदूंनी कदापि विसरू नये.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादात सामर्थ्य किती आहे, हे कळण्यासाठी सनातनच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो. – प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य डॉ. जयंत आठवले
माघ शुक्ल पक्ष पंचमी (१६.२.२०२१) या दिवशी चि. अन्वी चौगुले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सभेला संबोधित करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले व्यासपिठावर गेले, तेव्हा मला ते विराट रूपात दिसले. या सभेला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सनातन संस्थेने कधीही मागे वळून पाहिले नाही.