स्वामी विवेकानंद यांची शिकवण

बल हीच एकमात्र आवश्यक गोष्ट होय. बल हेच भवरोगाचे एकमात्र औषध होय. श्रीमंतांकडून चिरडल्या जाणार्या गरीब लोकांसाठी बल हेच एकमात्र औषध आहे. विद्वानांकडून भरडल्या जाणार्या अज्ञ लोकांसाठी बल हेच एकमात्र औषध आहे आणि अन्य पापी व्यक्तींचा ज्यांच्यावर जुलूम होतो, अशा पापी लोकांसाठीही बल हेच एकमात्र औषध आहे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !