गोमेकॉतील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन रुग्ण दगावण्याच्या घटनेला १ मास होऊनही अन्वेषण समितीकडून अहवाल नाही !
अन्वेषण करून योग्य उपाययोजना तर नाहीच; उलट अशा समित्यांच्या सदस्यांच्या मानधनापोटी शासनाने लक्षावधी रुपये खर्च होत रहातात !
अन्वेषण करून योग्य उपाययोजना तर नाहीच; उलट अशा समित्यांच्या सदस्यांच्या मानधनापोटी शासनाने लक्षावधी रुपये खर्च होत रहातात !
राज्यात प्रवेश करण्यापूर्वी अधिकाधिक ७२ घंटे अगोदर कोरोनाविषयीची चाचणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे.
दिवसाउजेडी सार्वजनिक ठिकाणी घडणार्या अशा घटना हा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला काळीमा आहे !
कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत पर्यटन विकास महामंडळाची मोठ्या प्रमाणात हानी !
संचारबंदीसाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्वीप्रमाणेच असतील. संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने चालू रहातील.
वीज खात्याच्या अल्प दाबाच्या विद्युतवाहिनीचे जवळजवळ ७०० ते ८०० खांब मोडले आहेत, तर उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे १०० हून अधिक खांब मोडले आहेत. वीजपुरवठा करणारी ३० हून अधिक ट्रान्सफॉर्मर केंद्रे निकामी झाली, तर २०० ट्रान्सफॉर्मर केंद्रे नादुरुस्त झाली आहेत.
गोव्यात १८ मे या दिवशी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमधील २६, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आणि उर्वरित मृत्यू अन्य आरोग्य केंद्रात झाले. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र १९७ झाली आहे.
गोवा राज्यात १६ मे या दिवशी धडकलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे वीज खाते आणि कृषी उत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच शेकडो घरांची पडझड झाली आहे.
दाबोली आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नूतनीकरण चालू आहे.
कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !