
टोकियो (जपान) – येथे चालू असलेल्या पॅरा ऑलिंपिकची (विकलांगांसाठीच्या ऑलिंपिकची) ५ सप्टेंबर या दिवशी सांगता झाली. यात भारतीय खेळाडूंनी ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य, अशी एकूण १९ पदके प्राप्त केली. या पदकांसह भारत २४ व्या क्रमांकावर होता. पॅरा ऑलिंपिकचा प्रारंभ वर्ष १९६० मध्ये झाला आणि भारत यात वर्ष १९६८ पासून सहभाग घेऊ लागला. मागील पॅरा ऑलिंपिकपर्यंत भारताने एकूण १२ पदकेच मिळवली होती. यावर्षी प्रथमच एकाच पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताने १९ पदके मिळवली. काही आठवड्यांपूर्वी येथेच झालेल्या ऑलिंपिकमध्येही भारताने प्रथमच सर्वाधिक ७ पदके मिळवली होती.
Tokyo Paralympics: India registers best-ever tally of 19 medals; Check complete list of medalists here https://t.co/cRPxqPQg0x
— Republic (@republic) September 5, 2021
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !