लोकांचा बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादी कारवायांत ओढणार्‍यांपासून ब्रिटनला धोका !

ब्रिटनमध्ये वाढणारा खलिस्तानी आतंकवादही ब्रिटीश साम्राज्यासाठी मोठा धोका आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

तुम्‍हाला देश कायम अशांत ठेवायचा आहे का ?

परकीय आक्रमकांची दिलेली नावे पालटण्‍यासाठी ‘रिनेमिंग कमिशन’ची (नावात पालट करणार्‍या आयोगाची) स्‍थापना करण्‍याची मागणी फेटाळली ! सर्वोच्‍च न्‍यायालयाचा अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनी उपाध्‍याय यांना प्रश्‍न !

सरफराज मेमन नावाचा धोकादायक आतंकवादी मुंबईत !

तालिबानचा सदस्य असल्याचे सांगणार्‍या एका व्यक्तीने मुंबईत आक्रमण करण्याची धमकी दिली होती. तालिबानचा नेता सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशाने तो हे करत असल्याचे त्याने सांगितले होते.

बांगलादेशातून पलायन करून आलेले ख्रिस्ती मिझोराममध्ये फुटीरतवादी संघटनेला करत आहेत साहाय्य !

आतापर्यंत बांगलादेशी घुसखोर मुसलमानच देशात अवैध रहात असून कारवाया करत असल्याचे समोर येत असतांना आता तेथील ख्रिस्तीही भारतात येऊन भारत विरोधी कारवाया करत असल्याचे समोर येणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !

इस्लामिक स्टेट मुसलमानांचे प्रतिनिधित्व करत नाही !

सिंगापूरच्या महिला मुसलमान राष्ट्रपती यांनी जसे विधान केले, तसे अन्य इस्लामी देशांच्या एकाही प्रमुखाने आतापर्यंत केलेले नाही, हे लक्षात घ्या !

यादगिरी (कर्नाटक) येथील चौकाला टिपू सुलतानऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यावरून तणाव

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना टिपू सुलतनाचे नाव कसे काय दिले जात आहे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होणारच !

सरकारने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ विरोधात कायदा करावा ! – माजी आमदार संदीप नाईक

लव्ह जिहाद विरोधात आजचा हा जनजागरण मोर्चा आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींवर धर्मांतरासाठी अत्याचार केले जातात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकर करावा.

गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍यांची नांगी ठेचा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे.

कोंढवा (पुणे) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या एका धर्मांधावर गुन्हा नोंद !

कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक १० फेब्रुवारी या दिवशी गणेशखिंड रोड, पुणे येथे गेले असता त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने टेंपोमध्ये एकूण ३ बैल आढळले.

मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणून मलंगगडावर भगवा फडकवण्यासाठी जाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांकडून नोटीस !

हिंदूंच्या धार्मिक स्थळावर अतिक्रमण करणार्‍या मुसलमानांना नव्हे, तर भगवा फडकावण्यासाठी जाणार्‍या हिंदूंना नोटीस देणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठ राज्यशासनाच्या काळात असणेे अपेक्षित नाही !