रशिया आणि अमेरिका यांच्याकडून एकमेकांच्या अधिकार्यांची हकालपट्टी !
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, रशियाच्या सरकारची अयोग्य वर्तणूक सहन केली जाणार नाही.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, रशियाच्या सरकारची अयोग्य वर्तणूक सहन केली जाणार नाही.
भारतातील दूतावास आणि वाणिज्य दूतावास बंद केल्याची अफवा अफगाणिस्तानचे अन्य एक राजदूत मामुंदझाई यांनी पसरवली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्याची विनंतीही मुख्य राजदूतांनी परराष्ट्र मंत्रालयाला केली.
यासाठी कॅनडाने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या हवाली केले पाहिजे. तसेच तेथील खलिस्तानी चळवळ मोडून काढली पाहिजे. या दोन्ही गोष्टी ट्रुडो करू शकत नसल्याने कॅनडाच्या अधिकार्यांची हकालपट्टी आवश्यकच आहे !
१० ऑक्टोबरपर्यंत अधिकारी परत न गेल्यास त्यांच्या सवलती बंद होणार !
कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !
कॅनडामध्ये गेल्या काही दशकांपासून खलिस्तानी आतंकवाद्यांचे शीख समर्थक रहात असून ते पंजाबमधील खलिस्तान्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करत आहेत. पंजाबमध्ये कारवाया करून खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये पळून जातात, हे नवीन राहिलेले नाही.
माझ्या मते आपल्याला ‘पाश्चात्त्य देश वाईट आहेत’, ‘ते विकसनशील देशांच्या विरोधात आहेत’ या भूतकाळातील घटनांतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.
नवी देहलीत ‘जगातील सर्वांत प्रभावी संघटना असलेल्या ‘जी-२०’ची बैठक पार पडली. भारताच्या पुढकाराने ‘जी-२०’ मध्ये आता आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाचे परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेले विश्लेषण येथे देत आहोत.
जी-२० परिषदेच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धामध्ये रशियाचा उल्लेख टाळल्याने युक्रेनची टीका