भाजपचे एन्. बीरेन सिंह सलग दुसर्यांदा होणार मणीपूरचे मुख्यमंत्री !
निवडणूक निकालांच्या १० दिवसांनंतर केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली.
निवडणूक निकालांच्या १० दिवसांनंतर केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली.
केंद्रीय निरीक्षक आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे घेण्यात आलेल्या विजयी आमदारांच्या एका बैठकीमध्ये ही घोषणा केली.
‘भावी मुख्यमंत्री कोण ?’ याविषयी राज्यातील गेले काही दिवस चाललेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. यानंतर भाजप सायंकाळी उशिरापर्यंत राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची भेट घेऊन गोव्यात सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर !
स्वतःचा पक्षही एकसंध राखू न शकणारी काँग्रेस देश एकसंध काय राखणार ?
काँग्रेसच्या नेत्याने सांगितले आणि गांधी परिवाराने ते ऐकले, असे कधीतरी होईल का ? काँग्रेसमध्ये गेली ७५ वर्षे घराणेशाही मुरलेली आहे, ती सहजासहजी कशी संपणार ? ती काँग्रेससमवेतच संपेल आणि जनता तिला लवकरच संपवेल, हे मात्र निश्चित !
पक्षात घराणेशाही चालणार नाही. भाजपच्या नेत्याच्या आणि खासदाराच्या कुटुंबियांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्यास तो निर्णय माझ्या सांगण्यावरून झाला आहे. जर हे पाप असेल, तर ते मी केले आहे.
‘निवडणुकांच्या वेळी सर्वच राजकीय पक्ष जनतेला विविध सुविधा देण्याचे आमीष दाखवतात. त्यात तो पक्ष स्वतःचा एकही पैसा खर्च करत नाही आणि जनताही त्यांच्या या आमिषांना भुलते. विशेष म्हणजे, भारतातील लोकशाहीत हा फसवेगिरीचा खेळ गेली ७४ वर्षे चालू आहे ! हे कुणाच्याच लक्षात आलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
या विधेयकामुळे राज्य निवडणूक आयोग नामधारी झाला आहे. प्रभाग रचना, प्रभाग संख्या आणि निवडणुकांचा दिनांक यांचे नियोजन आता राज्य सरकार करणार आहे.
ही समिती आम्हाला कायद्याचे प्रारूप बनवून देईल आणि नंतर हा कायदा आम्ही राज्यात लागू करू – भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ४ राज्यांत पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले आहे. यावरून आता सामाजिक माध्यमांतून धर्मांधांकडून दलितांना शिवीगाळ करण्यात येत आहे.