ऐतिहासिक पाऊल !

ऐतिहासिक पाऊल !

येत्‍या २६ जानेवारीला असणार्‍या प्रजासत्ताकदिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्‍ट्राचे सार्वभौमत्‍व आणि अखंडता यांच्‍या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्‍हायला हवे.

गोवा : आध्‍यात्मिक केंद्र !

गोवा : आध्‍यात्मिक केंद्र !

‘आध्‍यात्मिक केंद्र !’ बनवण्यासाठी धार्मिक संस्‍था, संप्रदाय यांचेही साहाय्‍य घेण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करावा. त्‍त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर देशातील प्रत्‍येक हिंदूला लाभ होईल. गोव्‍याची होत असलेली अपकीर्ती पुसून गोव्‍याची खरी ओळख देशाला आणि जगाला समजेल.

हॉकीची ऐशी-तैशी !

हॉकीची ऐशी-तैशी !

भारतातील एकही आस्‍थापन हॉकीसाठी पुढे का येत नाही ? हॉकीच्‍या खेळाडूंना स्‍वत:चा ‘ब्रँड अ‍ॅम्‍बॅसेडर’ बनण्‍यासाठी किती आस्‍थापने आमंत्रित करतात ? एकूणच हॉकीच्‍या प्रोत्‍साहनार्थ संपूर्ण व्‍यवस्‍थेने भगीरथ प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, हे मात्र खरे !

भारताच्या लौकिकासाठी मैदानात उतरू द्या !

भारताच्या लौकिकासाठी मैदानात उतरू द्या !

खेळ, कला आदी विविध क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप हा खरोखरच चिंतेचा विषय झाला आहे. भ्रष्टाचार आणि अनैतिकता यांमुळे राजकीय लोकांनी राजकारणाची दुर्दशा केली आहे. त्यामुळे राजकारणाला खेळ, कला आदी क्षेत्रांपासून दूर ठेवण्याची प्रगल्भता त्याच क्षेत्रातील चांगल्या नेतृत्वांनी दाखवून द्यायला हवी.

विनाश कि विकास ?

विनाश कि विकास ?

राष्‍ट्राला असणारा आध्‍यात्मिक पायाच विकासाचा समतोल आणि संतुलन साधू शकतो. या दृष्‍टीने धर्माचरण आणि ईश्‍वराची आराधना करणे राष्‍ट्राच्‍या विकासाच्‍या मार्गातील आधारस्‍तंभ आहेत, हे प्रत्‍येकाने लक्षात ठेवावे. यानुसार आचरण केल्‍यास लोकसंख्‍यावाढीत प्रथम म्‍हणून नव्‍हे, तर आनंदी आणि सुखी-समाधानी देश म्‍हणून भारताचा आदर्श सर्व राष्‍ट्रे घेतील, हे निश्‍चित !

प्रामाणिक राजकारणी आर्डन !

प्रामाणिक राजकारणी आर्डन !

भारतात सत्तरी, पंचाहत्तरी, हेच कशाला, ८० वर्षे गाठलेले राजकारणी अजूनही राजकारणात सक्रीय आहेत. ‘अशांचे समाजाला योगदान किती ?’, हे पडताळण्‍याची वेळ आता आली आहे. आर्डन यांनी ‘खरा नेता तो, ज्‍याला पद सोडण्‍याची वेळ ठाऊक असते’, असे म्‍हटले होते. त्‍याचे चिंतन भारतीय राजकारण्‍यांनी करणे आवश्‍यक आहे.

‘रेन्‍बो’चे मृगजळ !

‘रेन्‍बो’चे मृगजळ !

ब्रिटनमध्‍ये मूळ धरू लागलेल्‍या ‘रेन्‍बो’ प्रथेचे भारतीय संस्‍कृतीशी साधर्म्‍य असले, तरी दृष्‍टीकोनापासून आचरणापर्यंत भारतीय संस्‍कृतीचे श्रेष्‍ठत्‍व, तर ‘रेन्‍बो’ प्रथेची उथळता पावलोपावली जाणवल्‍याविना रहात नाही ! समाजात खरा एकोपा निर्माण करायचा असेल, तर हिंदु संस्‍कृतीचा अवलंब करण्‍याविना पर्याय नाही !

राष्‍ट्रीय सामंजस्‍य हवे !

राष्‍ट्रीय सामंजस्‍य हवे !

म्‍हादईचे पाणी गोवा राज्‍याला मिळावे, याचा अर्थ कर्नाटक राज्‍यातील जनतेचे पाण्‍याविना हाल व्‍हावेत, असे कोणत्‍याही गोमंतकियाला वाटणार नाही. केंद्रशासनाने त्‍यांना अवश्‍य साहाय्‍य करावे; परंतु गोमंतकातील मानवजात आणि येथील सामाजिक जीवनाचा आत्‍माच असलेले जैववैविध्‍य अबाधित रहाण्‍यासाठी कठोर भूमिका घेण्‍यातच भले आहे !

कारागृहांतील ‘नेटवर्क’ !

कारागृहांतील ‘नेटवर्क’ !

आज रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांची लूट केली जाते, अधिवक्‍ते खोट्याचे खरे करतात, अभियंते पडणार्‍या इमारती बांधतात आणि शासनकर्ते जनतेला लुबाडतात, हे लक्षात घ्‍यायला हवे ! त्‍यामुळे प्रथम पालकांनी साधना करून धर्माचरण केले पाहिजे आणि पाल्‍यांवर तसे संस्‍कार केले, तर राजा अन् प्रजा दोन्‍ही नीतीमान होतील !

‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्‍याप्रमाणे राममंदिराच्‍या बांधकामासाठी हिंदूंना रस्‍त्‍यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्‍तांंना येथेही करावा लागेल. असे होण्‍यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्‍या या प्रकल्‍पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्‍या धर्मश्रद्धा जपाव्‍यात, हीच अपेक्षा !