दोडामार्ग येथे ‘लोकवर्गणीतून रुग्णवाहिका’
प्रशासनानेच नागरिकांसाठी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना त्यासाठी लोकवर्गणी गोळा करावी लागणे, स्थानिक प्रशासनाला लज्जास्पद !
प्रशासनानेच नागरिकांसाठी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना त्यासाठी लोकवर्गणी गोळा करावी लागणे, स्थानिक प्रशासनाला लज्जास्पद !
पुसांडे याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची रक्कम शासनाच्या खात्यात न भरता स्वत:च्या वैयक्तिक खात्यात भरली, तसेच काही विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त रक्कमही वसूल केली.
परिवहन आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये येथील तक्रार निवारण प्रणाली अन् ‘मोबाईल ॲप’ यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्यशासनाने एका वर्षासाठी २२ लाख ७४ सहस्र ६५७ रुपये संमत केले आहेत, तसेच हे हाताळण्याचे दायित्व ‘महाआयटी’कडे देण्यात आले आहे.
अमेरिकेतील आस्थापन ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालात भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर आर्थिक अपव्यवहाराचा आरोप करण्यात आल्यानंतर अदानी यांच्या उद्योग समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या आत विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या सूत्राच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळास ही माहिती दिली.
हिंदू धार्मिक शिक्षण देऊ शकत नाहीत. हा देशातील निधर्मीपणा आहे का ? हा प्रकार राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आणि धार्मिक भेदभाव करणारा आहे.
पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोक गव्हाचे पीठ, डाळी यांच्या किमती कमी व्हाव्या आणि खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा चालू व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
आर्थिक संकटात असलेल्या तुर्कीयेमध्ये आलेल्या भूकंपामुळे तेथील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तेथील चलन ‘लिरा’च्या मूल्यामध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेतील भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार तुर्कीये आणि सीरिया येथे झालेल्या भूकंपामुळे १ अब्ज डॉलरची (सुमारे ८ सहस्र कोटी रुपयांची) हानी झाल्याचा अंदाज आहे.
कोरोना महामारीच्या काळात अय्युब यांनी रुग्णांसाठी निधी जमवला होता. हा निधी पीडितांपर्यंत न पोचता अय्युब यांनी तो स्वहितासाठी वापरला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या नीतीमुळे सर्व उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान यांवर आधारित शिक्षण हे मराठीत देता येणार आहे. ती ज्ञान भाषा आहे.