श्रीरारामजन्मभूमीवर पूर्वी श्रीराममंदिर होते, हे उत्खननाद्वारे सिद्ध करणारे पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे निधन

भारताच्या ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’चे माजी महासंचालक आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ बी.बी. लाल यांचे १० सप्टेंबर या दिवशी निधन झाले.

देहली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनात सहभागी झालेल्या मुसलमान तरुणाची धर्मांध मुसलमानांकडून हत्या

धर्मांध मुसलमान हिंदूंवर तर आक्रमण करतातच; मात्र हिंदूंचे सण साजरे करणार्‍या स्वतःच्या धर्मबांधवांवरही आक्रमण करतात. याविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?

धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु विद्यार्थिनीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

देहली पोलिसांनी नुकतेच आस महंमद नावाच्या मुसलमान तरुणाला सामाजिक माध्यमावरील बनावट खात्याच्या माध्यमातून हिंदु मुलीला अपकीर्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनाला  अनुमती नाकारली

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !

चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसणार्‍यांनाही आता सीट बेल्ट अनिवार्य !  

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसणार्‍या प्रवाशांना ‘सीट बेल्ट’ अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी ‘सीट बेल्ट’ लावण्याविषयी सतर्क करणारी प्रणालीदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

देहलीतील गोविंदपुरी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक आणि ठाणा प्रमुख यांच्यात हाणामारी !

आपापसांत भांडणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

राजकीय पक्षांकडून होणार्‍या धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या वापरावर बंदीची मागणी

राज्यघटनेचा संदर्भ देत रिझवी यांनी ‘धर्माच्या आधारे मतदारांना आकर्षित करणे अवैध आहे’, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकादाराच्या वतीने अधिवक्ता गौरव भाटिया यांनी न्यायालयात बाजू मांडली.

‘ईडी’कडून देशभरात ३० ठिकाणी धाडी !

आम आदमी पक्षावर आरोप करत भाजपने ५ सप्टेंबर या दिवशी एका ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये मद्य घोटाळ्यातील आरोपीचे वडील देहलीत मद्याचा परवाना घेतल्याचा दावा करतांना दिसत आहेत, तसेच त्यासाठी ‘कमिशन’ दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

तब्बल ५ सहस्र चारचाकी वाहने चोरणार्‍या अनिल चौहानला अटक !

‘चौहान याने पोलिसांशी संगनमत करून एवढ्या हत्या आणि असंख्य चोर्‍या केल्या का, याचे अन्वेषणही व्हायला हवे’, अशी मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय ?