खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी !  

एन्.आय.ए.ने दिलेल्या माहितीनुसार सीमाभागातून खलिस्तानी आतंकवादी आणि गुंडांना शस्त्रेे, स्फोटके आणि पैशांचा पुरवठा केला जात होता.

हिंदूंचे धर्मांतर होत असल्यावरून ३० युवकांकडून नाताळच्या कार्यक्रमावर आक्रमण

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंचे विविध माध्यमांतून धर्मांतर केले जात आहे, हे जगजाहीर असतांना त्याला अजूनही पायबंद घातला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !

विधान परिषदेत जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी विविध प्रश्नांवरून मंत्री आणि आमदार यांच्यात अनावश्यक वाद !

गोंधळातच महत्त्वाच्या विधेयकांसह पुरवणी मागण्या संमत झाल्या. विधानसभा आणि विधान परिषद येथे मराठवाडा अन् विदर्भ यांवरील चर्चा अपूर्ण राहिली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्पर्श रुग्णालयात अपव्यवहार !

स्पर्श रुग्णालय आणि प्राथमिकदृष्ट्या दोषी असलेले संबंधित अधिकारी यांची चौकशी चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना दिली.

श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्‍यांविरुद्ध गुन्हे नोंदवा !

सीआयडीच्या चौकशी अहवालात अपहार झाल्याचे सिद्ध झाले असतांनाही प्रशासनाने आरोपींना वाचवण्यासाठी नव्याने चौकशी चालू करणे, हा विधीमंडळाचा हक्कभंग आहे आणि न्यायालयाचा अवमान आहे.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदु समाज हा एकसंध राहिला पाहिजे. मंदिराचे सरकारीकरण आणि बळजोरीने होऊ घातलेला ‘कॉरिडॉर’ दोन्ही गोष्टी अन्यायकारक आहेत.

वादग्रस्त ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात श्रीरामपूर न्यायालयात दावा प्रविष्ट !

पठाण चित्रपटाचे कोणत्याही सामाजिक माध्यमावर ‘टिझर’, ‘ट्रेलर’, गाणे, दृश्य, विज्ञापने, होर्डिंग, पोस्टर ‘यु/ए’ प्रमाणपत्र असल्याविना प्रसिद्ध करू नये, यासाठी दावा प्रविष्ट करण्यात आला आहे.

माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची ५५ कोटी रुपयांची बेहिशोबी भूमी जप्त !

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्वच संपत्ती जप्त करून अशांना आजन्म कारागृहात डांबल्यावरच देशातील भ्रष्टाचाराला आळा बसेल !

आदिवासी असल्याच्या बनावट दाखल्याने ३ सहस्र ८८९ जणांची शासकीय नोकरीत घुसखोरी !

एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दाखले कोण देते ? तसेच शासकीय नोकरीत घुसखोरी होतेच कशी ? यातून शासकीय कारभार कसा चालला आहे, हे लक्षात येते. असे करणार्‍यांनाही कठोर शिक्षा द्यायला हवी !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जात होती ‘मेरे अल्ला’ प्रार्थना !

मदरसे किंवा चर्च येथे ‘हे श्रीकृष्णा’ अशा प्रकारची प्रार्थना कधीतरी करवून घेतली जाईल का ?