समाज, राष्ट्र आणि धर्म यांना सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याचा संदेश देणारी दीपावली हवी !
आपला समाज, राष्ट्र आणि धर्म हे अंधारात खितपत पडले आहेत; म्हणूनच समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याची आवश्यकता आहे.
आपला समाज, राष्ट्र आणि धर्म हे अंधारात खितपत पडले आहेत; म्हणूनच समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याची आवश्यकता आहे.
ॲमेझॉनने स्पष्ट केले आहे की, ही चीनला ‘लक्ष्य’ करण्याची मोहीम नसून ती एक जागतिक मोहीम आहे. आम्ही चुकीची कृत्ये करणार्यांवर कारवाई करणे चालूच ठेवू.
अफगाणिस्तानमध्ये सत्ता कह्यात घेणार्या तालिबानलाही चीनने पाठिंबा जाहीर केला आहे. यावरूनच चीनचे राष्ट्रद्रोही आणि घातक मनसुबे लक्षात येतात. हे लक्षात घेता चीनला आपण योग्य प्रत्युत्तर द्यायला हवे.
व्यापार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनची जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ भारत देश असून चीन भारतीय बाजारपेठेत प्रत्येक वर्षी किमान ६२ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय करतो.
यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला देशभक्ती न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! भारतीय चीनकडून देशभक्ती शिकतील तो सुदिन !
चीन विश्वासघातकी देश असल्याने त्याच्याशी अधिकाधिक कठोर होऊन त्याच्यावर दबाव निर्माण करण्यासह त्याच्या सर्वच वस्तूंवर बंदी घालण्याची आवश्यकता असतांना जर अशी मान्यता दिली जात असेल, तर तो आत्मघाती निर्णय ठरेल !
चीन भारताचा शत्रू आहे. अख्तर यांना शत्रूच्या देशाची संस्कृती दर्शवणारे फळाचे नाव मिरवण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यांची निष्ठा शत्रूच्या देशाशी आहे, असेच समजावे का ? अशा राष्ट्राभिमानशून्य आणि शत्रूप्रेमी कलाकारांची भारताला आवश्यकता नाही !
चिनी नायलॉन मांजाचे विक्रेते आणि ग्राहक यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार ?
अलीकडील काही वर्षांत चिनी मांजा आणि चिनी दोरा यांमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत.
ई-कॉमर्स आस्थापनांच्या या व्यापारामुळे पंतप्रधान मोदी यांच्या ‘लोकल फॉर वोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाची खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळेच या आस्थापनांवर सरकारचा कायदेशीर वचक असणे अतिशय आवश्यक !