भारतीय सैन्य आता भारतात निर्मित होणारी शस्त्रेच वापरणार !

भारतीय सैन्य आता भारतात निर्मित होणारी शस्त्रेच वापरणार !

भारत सरकारने तिन्ही सैन्यदलांना विदेशी बनावटीची शस्त्रे आणि इतर उपकरणे यांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याला लागणार्‍या संरक्षण उपकरणांची निर्मिती करणार्‍या आस्थापनांना भारतातच उत्पादन करावे लागणार आहे.

रशियाच्या सैन्याने काळ्या समुद्रात तैनात केली डॉल्फिन माशांची बटालियन !

रशियाच्या सैन्याने काळ्या समुद्रात तैनात केली डॉल्फिन माशांची बटालियन !

रशियाच्या सैन्याने ‘डॉल्फिन’ नावाच्या माशांच्या दोन बटालियन तैनात केल्या आहेत. हे डॉल्फिन मासे सागरातील कोणत्याही क्षेपणास्त्रांंचा माग काढू शकतात.

भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !

भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !

भारतीय सैन्याने ‘इफ्तार पार्टी’शी (मेजवानीशी) संबंधित एक ट्वीट केल्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यास प्रचंड विरोध करण्यात आला. यामुळे सैन्याला हे ट्वीट हटवावे लागले.

…तिसरे महायुद्ध चालू होण्याची शक्यता ! – डॉ. शैलेंद्र देवळणकर, परराष्ट्र व्यवहार तज्ञ

…तिसरे महायुद्ध चालू होण्याची शक्यता ! – डॉ. शैलेंद्र देवळणकर, परराष्ट्र व्यवहार तज्ञ

तिसरे महायुद्ध चालू झाल्यास त्याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हेच उत्तरदायी असतील !

भारताची युद्धसज्जता !

भारताची युद्धसज्जता !

भारतीय लष्कर सध्या हे जगातील एक मोठे सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास आणि वापर करून स्वतःला सक्षम बनवत आहे. १२ लाख ९३ सहस्र ३०० निमलष्करी सैनिक आहेत आणि एकूण ३७ लाख ७३ सहस्र ३०० सैनिक आहेत.

भारताच्या युद्धसज्जतेतील काही त्रुटी !

भारताच्या युद्धसज्जतेतील काही त्रुटी !

रशियाकडून घेतलेल्या ‘मिग’ विमानांचे प्रतिमास अपघात होऊन आता कालबाह्य होऊन ती ‘उडत्या शवपेट्या’ झाल्या आहेत.

देशाला युद्धसज्ज करण्यासाठी सैनिकी शिक्षण अपरिहार्य !

देशाला युद्धसज्ज करण्यासाठी सैनिकी शिक्षण अपरिहार्य !

शांततेच्या काळात नागरिकांची मानसिकता युद्धाची नसते किंवा ते तसा विचारही करत नसतात. इस्रायलसारख्या देशांतील नागरिकांना प्रत्येक दिवस युद्धाचा असतो. त्यामुळे ते युद्धासाठी सिद्धच असतात.

जम्मूमध्ये २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त !

जम्मूमध्ये २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त !

जम्मू येथील भिठंडी भागात जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत ८ सैनिक घायाळ झाले.

भारतीय युवकांचे सैन्याविषयीचे आकर्षण !

भारतीय युवकांचे सैन्याविषयीचे आकर्षण !

‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करतो अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.

बारामुला येथे २ आतंकवादी ठार, तर ३ सैनिक घायाळ

बारामुला येथे २ आतंकवादी ठार, तर ३ सैनिक घायाळ

घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली.