सद्गुण
एखादी व्यक्ती कुठल्याही अडचणीतून एखादे यश संपादन करते, तेव्हा त्या प्रवासात तिच्या मनाला झालेले त्रास तिची तीच जाणत असते.
एखादी व्यक्ती कुठल्याही अडचणीतून एखादे यश संपादन करते, तेव्हा त्या प्रवासात तिच्या मनाला झालेले त्रास तिची तीच जाणत असते.
‘माहिती अधिकार, पोलीस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना’ या संघटनेच्या वतीने एका कार्यक्रमात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
काँग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एका कराराद्वारे भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेच्या घशात घातले आणि आपले सार्वभौमत्व गमावले. एवढेच नाही, तर आपल्या तमिळनाडू आणि अन्य दाक्षिणात्य …
चीन भारतात विविध मार्गांनी करू पहात असलेली घुसखोरी कायमची थांबवण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !
‘आमच्या पूर्वजांची ही दृढ श्रद्धा की, महर्षि व्यासांसारखी वेदमर्मज्ञ, ब्रह्मज्ञानी आणि विश्वहितैषी व्यक्तीच ‘आदिगुरु’ होऊ शकते किंबहुना ‘गुरु’ या संकल्पनेचे मूर्त रूप, म्हणजेच महर्षि व्यास !
१० मे या दिवशी भगवान परशुराम जन्मोत्सव आहे. या उत्सवाच्या संयोजनासाठी एक संयोजन समिती बैठकीत सिद्ध करण्यात आली असून संयोजन समितीच्या निमंत्रकपदी ‘परशुराम सेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे यांची निवड एकमताने करण्यात आली.
गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्ष स्वागतासाठी येथे हिंदु समिती लोणावळा शहर आणि ग्रामीण यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते.
समाजातील कलाकारांनी गायलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध केलेले नामजप ऐकतांना झालेला तुलनात्मक अभ्यास येथे दिला आहे.
भक्तीसत्संगात ‘आपण रामाच्या महालात आहोत’, असे सांगितले. तेव्हा मला भूमीचा स्पर्श मऊ आणि उबदार जाणवला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘महालात मी दासी म्हणून सेवा करत आहे.’
या जगात विश्वाचा बादशहा कोण होऊ शकतो ? जो भगवंताचा झाला, तोच खरा बादशहा होय !