मुंबई येथे ‘एन्‍काऊंटर’च्‍या नावाखाली काही पोलीस अधिकारी गुन्‍हेगारांना ठार करत काही कोटी रुपयांची कमाई करत होते !

माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांचा धक्‍कादायक खुलासा !

पुणे येथील महापालिकेच्‍या शाळेमध्‍ये पुरेसे शिक्षक नसल्‍याने शाळेला टाळे लावण्‍याची पालकांची चेतावणी !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? शिक्षण विभाग काय करतो ? स्‍वतःहून लक्ष देऊन त्‍यामध्‍ये पालट का करत नाही ? शिक्षक अल्‍प असल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या झालेल्‍या हानीचे दायित्‍व कोण घेणार ?

मराठा आरक्षणप्रकरणी राज्‍यात हिंसक पडसाद !

अहिल्‍यानगर येथे मराठा आंदोलकांनी शिक्षकांच्‍या अधिवेशनात घुसून फाडला मंत्र्यांच्‍या छायाचित्राचा ‘बॅनर’ !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : चारचाकी फोडून ३ लाख ६८ सहस्र रुपये किमतीची चोरी !;  इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या !…

चारचाकी फोडून ३ लाख ६८ सहस्र रुपये किमतीची चोरी ! डोंबिवली – मालेगाव (नाशिक) येथील काही कामानिमित्त कल्‍याण येथे आलेल्‍या नोकरदार तरुणींना कल्‍याणमध्‍ये चोरट्यांनी लुटले. हॉटेलात अल्‍पाहार करण्‍यासाठी गेलेल्‍या २ बहिणींची चारचाकी फोडून चोरट्यांनी त्‍यातील ३ लाख ६८ सहस्र रुपये किंमतीचा ऐवज चोरला. (कायदा-सुव्‍यवस्‍थेची दु:स्‍थिती ! – संपादक) इयत्ता १२ वीतील विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या ! विद्यार्थ्‍यांनो, … Read more

४ नोव्हेंबरला रत्नागिरी नगर वाचनालयात पत्रकार उदय निरगुडकर यांचे व्याख्यान

काळ झपाट्याने पालटतो आहे. जागतिक घडामोडींचे संभाव्य परिणाम काय असू शकतात ? हे श्री. उदय निरगुडकर यांनी त्यांच्या लेख आणि व्याख्याने यांमधून मांडत असतात.

सरदार पटेल यांचे जीवनचरित्र समजून घेणे आवश्यक ! – पोलीस अधीक्षक  धनंजय कुलकर्णी

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणार्‍या दुर्मिळ छायाचित्रांचे विभागस्तरीय प्रदर्शन येथील कोकण रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आले आहे.

मळे (तालुका दापोली) येथील मानिनी आणि मंथन आग्रे यांची नासा आणि इस्रोच्या अभ्यास दौर्‍यासाठी निवड

सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो या अभ्यास दौर्‍यासाठी संधी देणारी रत्नागिरी ही एकमेव जिल्हा परिषद आहे.

रस्ता चौपदरीकरणात संपादित झालेल्या देवस्थानच्या भूमीतील ५० टक्के मोबदला कुळांना मिळणार

एकूण २६ घरे अलोरे येथे बांधण्याची सूचना पालकमंत्री सामंत यांनी या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केली.

मराठा आरक्षणप्रश्‍नी राज्यपालांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याशी चर्चा करावी ! – विरोधी पक्षांतील नेत्यांची मागणी

मराठा समाजात असंतोषाची भावना आणि उद्रेक होऊ शकतो. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मराठा समाज आत्महत्या करत आहे.

बीड येथे जमावाकडून आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक !

राजकीय द्वेष पसरवून त्याचा अपलाभ घेण्याचा हा प्रकार आहे. मराठा समाजात अपसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.