गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !

भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.

यमद्वितीयेचे रहस्य !

‘कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस ‘यमद्वितीया’ या नावाने भारतवर्षांत प्रसिद्ध आहे. त्या निमित्ताने…

२५.१०.२०२२ या दिवशी झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी आधी झालेल्या ग्रहणांच्या तुलनेत आध्यात्मिक त्रास न्यून जाणवणे

‘ग्रहणकाळात वातावरणातील वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे प्रतिवर्षी ग्रहणाच्या कालावधीत साधकांना पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक त्रास होतात. त्यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते.’

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची चालू असलेली अष्टविनायक यात्रा !

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. त्यांनी १४.१०.२०२२ या दिवशी आधी पाली येथील बल्लाळेश्वर, नंतर महड येथील वरद विनायक आणि शेवटी ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेतले.

सौ. अंजली बाळासाहेब विभूते यांच्याविषयी त्यांच्या मुलाला जाणवलेली सूत्रे

२६.१०.२०२२ (कार्तिक शुक्ल द्वितीया, भाऊबीज) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनतच्या आश्रमातील सौ. अंजली बाळासाहेब विभूते यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. अभिजीत विभूते यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिने तिच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले पत्र !

गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर),

माझ्या वाढदिवसाला आपल्या कोमल श्री चरणी शिरसाष्टांग नमस्कार !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. रंश पंकज सूर (वय ५ वर्षे) !

कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा (२६.१०.२०२२) या दिवशी पुणे येथील चि. रंश सूर याचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

उभा भगवंत सद्गुरु स्वातीताईंच्या रूपात समष्टी तिरी ।

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी ३०.३.२०२१ या दिवशी साधकांचा समष्टी सेवेविषयी सत्संग घेतला. त्या वेळी मला भगवंताने पुढील ओळी सुचवल्या, त्या सद्गुरुचरणी अर्पण करते.

२ मास रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात राहिल्यावर ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्मिता कानडे यांनी अनुभवलेली भावस्थिती !

‘मी गेल्या २ मासांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात रहात आहे. ‘सर्व ठिकाणी परात्पर गुरुदेव आहेत’, असे मला जाणवते. माझ्या अंतरातून ‘परम पूज्य’, असा धावा चालू असतो आणि मला केवळ ‘परम पूज्य’, असाच स्वर ऐकू येत असतो.