दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत भावामृत विशेषांक
या अंकात वाचा ! : भाव कसा असावा ? साधनापथावरील भावाचे महत्त्व ! भावजागृतीचे प्रयत्न कसे करावेत ?
या अंकात वाचा ! : भाव कसा असावा ? साधनापथावरील भावाचे महत्त्व ! भावजागृतीचे प्रयत्न कसे करावेत ?
मायेतील ब्रह्माची जाणीव करून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य होय ! – प.पू. भक्तराज महाराज
७ जुलै २०२२ या दिवशी आपण मूळच्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील आणि आता खेड तालुक्यातील तपोधाम येथे रहाणाऱ्या सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांच्या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.
व्यष्टी साधना चांगली होत नसेल, तर सेवाही चांगली होत नाही. त्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया नियमित राबवणे आवश्यक आहे.
आषाढ शुक्ल नवमी (८.७.२०२२) या दिवशी जयपूर येथील साधक चि. आकाश गोयल आणि जमशेदपूर येथील साधिका चि.सौ.का. मधुलिका शर्मा यांचा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
मी गावाला (नाटे, जिल्हा रत्नागिरी) घरी असतांना रात्री झोपतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांना मार्गदर्शन असणाऱ्या साधना, शंकानिरसन इत्यादी ध्वनीचकत्या रात्रभर लावतो.
मी विवाहानंतर ३ वर्षांनी गरोदर राहिले.
परात्पर गुरुदेवांच्या सत्संगानंतर एका वर्षाने मला ‘पुन्हा त्यांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजले. त्या कालावधीत कौटुंबिक स्तरावर माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला होता.
आम्हा साधकांसाठी ‘गुरुपौर्णिमा’ हा पर्वणीचा दिवस ! प्रत्येक साधक या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो.