मसाला पिकांची (आले, लवंग आणि दालचिनी यांची) लागवड कशी करावी ?

आले, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि जायफळ या पिकांची नारळ अन् सुपारी यांच्या बागेत मिश्रपीक म्हणून लागवड करता येते. आजच्या लेखात आले, लवंग आणि दालचिनी यांच्या लागवडीविषयीची महिती येथे देत आहोत. 

धर्माचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !

धर्म हाच मनुष्याला पूर्णपणे समाधान, तृप्ती, शांती आणि परिपूर्णता देऊ शकतो !

स्वतःच्या लहानसहान दुखण्यावर प्राथमिक उपचार म्हणून आयुर्वेदातील औषधांचा वापर करण्याची सवय लावा !

युद्धकाळामध्ये ॲलोपॅथीतील औषधे सैन्यासाठी जास्त प्रमाणात राखून ठेवली जातात. त्यामुळे औषधांचा तुटवडा होतो. आपत्काळामध्ये अशा स्थितीमध्ये अडचण येऊ नये, यासाठी आतापासून स्वतःच्या लहानसहान त्रासांसाठी आयुर्वेदातील औषधांचा वापर करा.

श्रावण मास आणि त्यातील सण, व्रते अन् उत्सव !

‘चंद्रवर्षानुसार हिंदु वर्षाच्या पाचव्या मासाला ‘श्रावण मास’, असे म्हणतात. हा मास भगवान शिवाला विशेष प्रिय आहे. त्यामुळे या मासात आशुतोष भगवान सांबसदाशिवाची पूजा-अर्चा यांचे विशेष महत्त्व आहे.

आदर्श गणेशोत्सवाविषयी जनजागृती करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

श्री गणेशोत्सवात भक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हे हस्तपत्रक मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांसाठी निरनिराळ्या  प्रकारांत बनवण्यात आले आहे.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांची अमृतवचने !

‘जेव्हा (शेतात) नदीचे पाणी येते, तेव्हा त्याला पाट बनवून दिशा द्यावी लागते; नाहीतर ते सर्व (शेत) उद्ध्वस्त करते. त्याच प्रकारे मनात आलेल्या विचारांना दिशाद्यावी लागते.

मनुष्याने अंगी ईश्वरी गुण बाणवावेत !

‘आपण केलेल्या कर्मामुळेच आपल्यावर संकटे येतात. ‘ती येऊ नयेत’; म्हणून आपल्या अंगी ईश्वरी गुण बाणवावेत आणि सदैव ईश्वराला आवडेल, असे वर्तन करावे. ईश्वर अदृश्य असला, तरी तो अस्तित्वात आहे.’

‘कार्यकर्त्यांमध्ये दैवी गुण रुजून ते हिंदु राष्ट्रासाठी सक्षम व्हावेत’, यासाठी त्यांना प्रत्येक क्षणी घडवणारे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (वय ५५ वर्षे) !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या युवा साधना शिबिरात गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील कु. समृद्धी धुळाज (वय २० वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे

शिबिरात ‘वेळेचे नियोजन कसे करावे ? आध्यात्मिकदृष्ट्या वेळेचे महत्त्व काय आहे ? आपले आयुष्य मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याकडे साधनेसाठी अल्प वर्षे आहेत. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची आहे. त्यामुळे एकेका क्षणाचा साधनेसाठी उपयोग करायला हवा’, हे लक्षात आले.

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त सहभागी होणार्‍या केरळमधील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे

‘जर मला ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’तून गुरूंचे महत्त्व कळल्यावर आनंद मिळाला, तर त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर किती आनंद होत असेल !’, हे मला व्यक्त करता येणार नाही. ‘धर्माचा प्रसार करणारा प्रत्येक साधक त्याच्या गुरूंवर सर्व सोपवून पुढे जातो’, हे मला समाजातील काही प्रसंगांतून शिकायला मिळाले.’