देशातील जिहाद्यांचा धोका जाणा !

‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेच्या एका कमांडरने त्याच्या संघटनेमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश आहे’, अशी माहिती दिली आहे.

हिंदूबहुल हिंदुस्थानात असे कसे काय घडू शकते ?

‘रामेश्वरम् (तमिळनाडू) येथील ७ गावांमध्ये ‘हिंदूंना या गावांत प्रवेश करता येणार नाही’, असे जाहीरपणे लिहिण्यात आले आहे. हिंदूबहुल हिंदुस्थानात असे कसे काय घडू शकते ?

ख्रिस्ती धर्मगुरूंची वासनांधता आणि न्यायालयांचा नि:पक्षपातीपणा !

ख्रिस्त्यांकडून होणारी दुष्कृत्ये आणि अपप्रकार यांच्या दुष्परिणामांकडे भारतीय समाज दुर्लक्ष करत आला आहे. असे करणे म्हणजे आपण स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. ‘भारतीय आणि हिंदु समाज यांना याची जाणीव व्हायला हवी’, अशी अपेक्षा आहे.

श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य

‘महाभारताच्या ऐन युद्धप्रसंगी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाविषयी काही न सांगता त्याला जीवनाचे लक्ष्य गाठण्यासाठी भगवद्गीता सांगतो.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावानुसंधानात रहाणारे आणि मिरज येथील साधकांचा आधार बनलेले सनातनचे संत पू. जयराम जोशीआबा (वय ८३ वर्षे) !

सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशी (पू. आबा) यांच्याविषयी त्यांची सून सौ. भाग्यश्री जोशी यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणार्‍या आणि सर्वांप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या सौ. माया श्रीकांत पिसोळकर (वय ५३ वर्षे) !

सौ. माया पिसोळकर यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे लहान भाऊ अधिवक्ता योगेश जलतारे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत