आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (३० ऑगस्ट) या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. या निमित्ताने…

मला तुझा मित्र बनवून तर बघ, नाही तुला सगळ्यांतून मुक्त केले तर सांग.
माझ्यासाठी अश्रू ढाळून तर बघ, नाही तुझ्या जीवनात आनंद भरला तर सांग.
तू माझा होऊन तर बघ, नाही हर एकाला तुझे केले तर सांग.
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
ही आहे राजकीय पक्षांची दु:स्थिती !
अध्यात्मशास्त्रासंदर्भात कांहीही संशोधन न करणारे हे कसले बुद्धीप्रामाण्यावादी ?
गुरूंचे श्रेष्ठत्व !
अधर्माला अधर्मानेच प्रत्युत्तर देणार्या भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचे हिंदूंना विस्मरण
अंतत: ईश्वरी कायदे आणि जमाखर्च हेच महत्त्वाचे !