आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (३० ऑगस्ट) या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. या निमित्ताने…

मला तुझा मित्र बनवून तर बघ, नाही तुला सगळ्यांतून मुक्त केले तर सांग.
माझ्यासाठी अश्रू ढाळून तर बघ, नाही तुझ्या जीवनात आनंद भरला तर सांग.
तू माझा होऊन तर बघ, नाही हर एकाला तुझे केले तर सांग.
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि भगवंताची कृपा अनुभवा !
यात काय आश्चर्य !
श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?