घरकुल योजनांचे भिजते घोंगडे !

हक्काच्या घराचे दिवास्वप्न दाखवणारे पालिका प्रशासन घरकुल योजनांचे घोंगडे किती दिवस भिजत ठेवणार आहे ? असा प्रश्‍न आता झोपडपट्टीधारकांना सतावू लागला आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन

हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे ३१ मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता बाळासाहेबांचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन आणि कोनशिला स्थापनेचा कार्यक्रम झाला.

५ वर्षांनंतर अन्वेषण यंत्रणांकडून कनिष्ठ न्यायालयात स्थगितीसाठी प्रविष्ट केलेले आवेदन मागे

या प्रकरणाशी निगडीत अन्य खंडपिठासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये ‘एस्.आय.टी आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात ‘सील बंद’ लिफाफ्यात प्रगती अहवाल सादर करण्यात आला.

रामनाथी आश्रमात कार्यक्रमाचे आयोजन करतांना मनात कर्तेपणाचे विचार आल्याविषयी साधकाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची केलेली पत्ररूपी क्षमायाचना !

माझा सर्वच भार भगवंत वहात होता, आहे आणि वहाणार’, याची मला थोडी थोडी कल्पना येत आहे. यातील योग्य-अयोग्य मला कळत नाही.

आतंकवाद्यांचा बचाव करणारे आता कुठे आहेत ?

गुजरातमधील इशरत जहाँ चकमकीच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३ पोलीस अधिकार्‍यांची निर्दोष मुक्तता केली. ‘इशरत जहाँ ही आतंकवादी नव्हती, याचे कोणतेही पुरावे नाहीत’, असेही न्यायालयाने म्हटले.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंद होणारच ! – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कोरोना संकट काळातील ‘दळणवळण बंदी’चा निर्णय प्रशासनाने रहित केल्यानंतर एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांना खांद्यावर घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता.

जळगाव जिल्ह्यात आयोजित केलेल्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला धर्मप्रेमींचा मिळालेला उत्तम प्रतिसाद !

जळगाव जिल्ह्यात २ ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात आले. या वर्गाला श्रीकृष्णकृपेने मिळालेला प्रतिसाद, त्यातून विहंगम प्रसारमार्गाची मिळालेली दिशा, देवाने घेतलेली काळजी आणि शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी अर्पण करत आहे.

तरुणांच्या मनातील छत्रपती शिवराय !

हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ५ पातशाह्यांशी लढले. त्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ‘आतंकवाद कसा संपवावा’, हे सर्वांना दाखवून दिले. हा प्रसंग आठवला, तरी आपल्यातील क्षात्रवृत्ती जागी होते.

ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

सनदी अधिकारी संजय दीक्षित यांनी म्हटले आहे की, ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ?