नथुराम गोडसे भारत का पहला आतंकवादी था ! – कांग्रेस नेता दिग्विजय सिंह
– आतंकी लादेन को ‘ओसामा जी’ कहनेवालों को क्या कहेंगे ?
– आतंकी लादेन को ‘ओसामा जी’ कहनेवालों को क्या कहेंगे ?
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ सुनील घनवट एक आहे !
अय्यप्पा सेवा समिती, मांगोरहिल, वास्को या संस्थेची स्थापना मार्च १९७८ मध्ये झाली. तेव्हापासून गेल्या ४२ वर्षांत या समितीने लक्षणीय प्रगती साधली असून गोव्यातील प्रमुख मंदिरांमध्ये श्री अय्यप्पा मंदिराची गणना होते.
‘१४.१.२०२१ या दिवशी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचा १५ वा वर्धापनदिन आहे.
१३ जानेवारी २०२१ या दिवशी ध्यानाला बसलो असतांना दिसलेले सूक्ष्म चित्र आणि त्यानुरूप देवाने दिलेले विचार येथे लिहित आहे.
‘द्वापरयुगात कौरव पांडव यांचे ज्याप्रमाणे युद्ध झाले होते, त्याचप्रमाणे मराठे आणि गिलचे पानीपतच्या युद्ध भूमीवर लढले. आपल्या सर्वांना काय वाटले की, पानीपत वर्ष १७६१ ला होऊन गेले; पण तसे नाही. आता या क्षणाला पानीपतचे युद्ध चालू आहे.
हिंदूंवर धर्माचे संस्कार करण्याचे दायित्व ‘धर्मगुरु’ आणि ‘रामानंदाचार्य’ यांचे असते.
जाण ठेवोनी पानिपताची आण त्या हिंदु राष्ट्राची । पुनरावृत्ती हिंदवी स्वराज्याची जखम भरू पानिपताची ॥
सनातन संस्थेचे कार्य पाहून समाजातील अनेक जण संस्थेला विविध स्वरूपांतील संपत्ती ‘सत्पात्रे दान’ म्हणून देण्याची इच्छा व्यक्त करतात. अशांसाठी आवाहन !
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’