मुंबई विद्यापिठाच्या वार्षिक अधिसभेत कुलगुरु आणि सदस्य यांच्यात समन्वयाचा अभाव !
दीड वर्षाने प्रत्यक्ष झालेल्या या सभेत कुलगुरु आणि सदस्य यांच्या बोलण्याचा एकमेकांशी ताळमेळच नव्हता. कुलगुरूंच्या उत्तरांनी सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संपूर्ण सभेत गोंधळाची स्थिती होती.