ऋषिमुनींच्या आश्रमात वावरणार्‍या पशू-पक्ष्यांची आठवण करून देणारे सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्याकडे आकृष्ट होणारे पक्षी !

सत्य, त्रेता आणि द्वापर युगांमध्ये ऋषिमुनींच्या आश्रमाप्रमाणे सनातनच्या आश्रमात, संत आणि साधक यांच्या संदर्भातही पहायला मिळत आहे. याची काही उदाहरणे पाहूया.

कार्तिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

साप्ताहिक शास्त्रार्थ – हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.

शुक्रवार, २०.११.२०२० या दिवशी गुरु ग्रहाचा मकर राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

‘शुक्रवार, २०.११.२०२० (कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी) या दिवशी दुपारी १.३६ वाजता गुरु हा ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भार्गवी सरमळकर (वय ८ वर्षे) !

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा वडोदरा (गुजरात) येथील चि. अद्वैत रवींद्र पोत्रेकर (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अद्वैत पोत्रेकर हा एक आहे !

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वडोदरा (गुजरात) येथील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर हा एक आहे !

महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा होत असलेला ‘दीपोत्सव’ !

चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार १३ नोव्हेंबरपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.

आश्‍विन मासातील शरद पौर्णिमेचे महत्त्व

‘वर्षभरात एक दिवस असा असतो, ज्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. तो दिवस आहे शरद पौर्णिमेचा दिवस !

हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

हिंदूंनो, आपट्याचे पान देण्यामागील पुढील दृष्टीकोन समजून घ्या ! एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते आणि दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते !