भारत-चीन युद्ध होणार का ?

नजिकच्या भारत-चीन युद्धामध्ये चीनची आर्थिक कंबर मोडण्यासाठी भारतियांनी त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिचा सत्कार !

रत्नागिरी – जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२४ या दिवशी ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळा’ आयोजित केला होता…

अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

आपण होऊ राष्ट्रवीर।

कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग  येथील साधक श्री. दत्तात्रय पटवर्धन  (वय ७० वर्षे ) यांनी भारतमातेचे केलेले गुणवर्णन  आणि आपले तिच्याप्रती असलेले कर्तव्य यांविषयी त्यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.

संपादकीय : हिंदु राष्ट्राकडे नेणारी निवडणूक !

हिंदूंनो, हिंदुहिताचे निर्णय घेण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून दबावगट निर्माण करा !

शठं प्रति शाठयम् !

गोव्यात ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा वटहुकूम काढणार्‍या ‘गव्हर्नर’ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची धडावेगळी केलेली शिरे भेट म्हणून पाठवल्यावर त्याने वटहुकूम मागे घेणे

मुसलमानांनो, तुम्ही हिंदुस्थानी वा भारतीय व्हा, अन्यथा स्वत:ला खरे हिंदुस्थानी म्हणणे बंद करा !

साहिल यांनी २ वर्षांपूर्वी त्यांच्या मुसलमान पंथाचा त्याग केला. त्यांच्याशी ‘आकार डीजी ९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी ‘लव्ह जिहाद’, ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) आदी विषयांवर संवाद साधला. त्यात साहिल यांनी स्पष्ट केलेले विचार येथे देत आहोत.

बंगालच्या संदेशखालीतील अन्यायाविरोधात गावकर्‍यांचा लढा !

बंगालमध्ये हिंदूंवर आणि हिंदु महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार पहाता ते रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) : वर्तमान आणि भविष्य !

‘सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी (‘एआय’विषयी) मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना आणि ती प्रणाली कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न होतांना दिसतात. कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी सर्वांत अधिक चर्चा चालू झाली ती म्हणजे ‘ओपन एआय आस्थापना’च्या ‘चॅट जीपीटी’च्या आगमनामुळे !

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ३)

शासनकर्त्यांनी मुसलमानांना मोठे करण्याचा घाट घातला नि कालांतराने हे षड्यंत्र देशावरच उलटले !