मिरज येथील श्री संत वेणास्वामी पुण्यस्मरण महोत्सवास प्रारंभ !

१९ एप्रिल या दिवशी पू. कौस्तुभबुवा रामदासी यांचे संत वेणास्वामी महानिर्याण कीर्तन होईल. हे सर्व कार्यक्रम ब्राह्मणपुरी येथील श्री संत वेणास्वामी मठ येथे होत आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी मुंबईकरांचा मूकमोर्चा !

भारतीय रेल्वे चालू होण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे थोर समाजसुधारक कै. नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यात यावे, यासाठी १५ एप्रिल या रेल्वेदिनाच्या दिवशी नाना शंकरशेठ प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला.

अमरावती येथे पोलिसांनी ५२ गोवंशियांची तस्करी थांबवली !

केवळ गोवंशियांना वाचवणे नव्हे, तर त्यांची तस्करी करणार्‍यांना कठोर शिक्षा करणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे !

जावळी तालुक्यातील करंदोशी येथील सैनिक कर्तव्य बजावतांना हुतात्मा !

जावळी तालुक्यातील करंदोशी गावच्या तेजस लहूराज मानकर या सैनिकाला पंजाब येथील भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावतांना डोक्यात गोळी लागली.

राज्य सरकार प्रतिवर्ष काजू महोत्सव साजरा करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

काजू महोत्सवासारख्या महोत्सवामुळे पर्यटक काजू महोत्सवासाठी गोव्यात येणार आहेत. राज्यातील पर्यटनवृद्धीसाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गोव्यातील कला आणि संस्कृती देशपातळीवर नेणे आवश्यक आहे.

बांगलादेशियांची घुसखोरी हा भारताला जडलेला कर्करोग ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

या वेळी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील १३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला.

पुणे विद्यापिठातील रॅप गाणे चित्रीकरण प्रकरणी प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार !

येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या आवारात अवैध रॅप(गाण्याचा एक प्रकार)  गाणे चित्रीकरण प्रकरणात विद्यापीठ सुरक्षा विभागाचे साहाय्यक अधिकारी सुधीर दळवी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हरिद्वारमधील मुसलमानांच्या लोकसंख्येत प्रत्येक १० वर्षांनी होत आहे ४० टक्क्यांनी वाढ !

हिंदूंच्या तीर्थक्षेत्राचे इस्लामीकरण करण्याचे हे षड्यंत्र कधी उधळले जाणार ?

एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर परिवहनमंत्री आणि आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली !

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आलेली तक्रार यांमुळे एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर स्वत:चे अध्यक्ष अर्थात् परिवहनमंत्री आणि परिवहन आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली आहेत.

राज्यातील मोठ्या शहरांतील बसस्थानके विमानतळासारखी चकाचक होणार ! – उपमुख्यमंत्री

वर्ष २०२४ च्या शेवटपर्यंत ५० पूल तयार करू. विदर्भातील सगळे रस्ते सिमेंटचे करू, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.