ठाणे येथे सनातन संस्थेच्या वतीने ३ दिवसांचे बिंदूदाबन शिबिर उत्साही वातावरणात पार पडले !
शिबिरामध्ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्या त्रासांवर चेहर्यावरील बिंदूदाबन शिकवण्यात आले.
शिबिरामध्ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्या त्रासांवर चेहर्यावरील बिंदूदाबन शिकवण्यात आले.
संबंधित प्रकरणी पोलिसांनी ५ आक्रमणकर्त्यांसह दीड मासापासून फरार असलेले चंद्रभान खळदे यांनाही नाशिक परिसरातून कह्यात घेतले.
शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्वरित करावे, यासाठी हे रस्ता बंद आंदोलन केले होते. २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने ‘जगायचे कसे ?’ असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
या फेरीचे उद़्घाटन कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते दिवाळे बंदर येथे होणार आहे. या फेरीत अनेक सामाजिक संस्था आणि कोस्टल गार्ड सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्यासाठी अर्थमंत्रीपदाची मागणी करण्यात येत आहे; मात्र भाजप आणि शिवसेना अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास अनुकूल नसल्याचे पुढे आले आहे.
शूर मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेल्या विशाळगडावर धर्मांधांनी अवैध अतिक्रमण करून संपूर्ण गड विद्रुप केला आहे. त्याच्या विरोधात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने गुरुवार, १३ जुलैला सांगली येथे सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे
पदव्युत्तर अभ्यासक्रमांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये प्रवेश अर्ज अल्प का आले आहेत ? हे विद्यापीठ प्रशासनाने शोधणे आवश्यक !
ख्रिस्ती मिशनर्यांनी भोळ्या-भाबड्या मागासवर्गीय आणि दलित यांना काही आमीष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतरित केलेले आहे का ? तसेच धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्यांना अॅट्रोसिटी प्रविष्ट करण्याचा अधिकार आहे का ?
निलंबित करणे, ६ मास चौकशी करून पुन्हा अशा अधिकार्यांचे स्थानांतर करणे, यांमुळे भ्रष्ट अधिकार्यांच्या मनोवृत्तीत कसा फरक पडणार ? अशांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करायला हवी.
वास्तविक देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या समान नागरी कायद्याविषयी विरोधकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. यासह मुसलमानांना विदेशातील सुरक्षासंबंधीचे कठोर कायदे आणि नियम यांविषयी जाणीव करून दिली पाहिजे, असे मत महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य अधिवक्ता नंदू फडके यांनी व्यक्त केले.