लव्ह जिहादविरोधी कायदा तात्काळ संमत करण्यासाठी ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’ संघटनेचे आझाद मैदानात आंदोलन !
या मागण्यांसाठी हिंदूबहुल भारतातील हिंदूंना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी !
या मागण्यांसाठी हिंदूबहुल भारतातील हिंदूंना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी !
मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चा चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर वरील विधान राज ठाकरे यांनी केले आहे.
‘सीमा हैदर परत आली नाही, तर भारताचा नाश’, असा त्यात उल्लेख असून या संपूर्ण कृत्याला उत्तरप्रदेश सरकार उत्तरदायी असल्याचे संदेशात म्हटले आहे.
हिंदूंनो, स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व जाणा !
हिंदूंनो, धर्मांध व्यावसायिकांची मानसिकता लक्षात घ्या !
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करू नयेत, या मागण्यांसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
वर्ष २०२४ मध्ये होणार्या राज्याच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या ८० टक्के म्हणजे १५२ जागा निवडून येतील. भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल आणि महायुतीचे २०६ पेक्षा अधिक आमदार निवडून येतील.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यासाठी ‘मीटर रिडर’ कर्मचारी उमेश कवठेकर याला २५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागात केली.
प्रवेश केल्यावर श्री. हरि पाटणकर म्हणाले, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ, मराठी माणसांच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, तसेच अनेक आंदोलने करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष असल्याने मी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.’’
जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.
समितीच्या वतीने श्री. ठाकरे यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. ‘हलाल अर्थव्यवस्थेविषयी आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे त्यांनी सांगितले.