६४ कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट !
आतंकवादविरोधी पथकाने ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रुपये )अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. येथील बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.
आतंकवादविरोधी पथकाने ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रुपये )अमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. येथील बंदिस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट केले.
भारत देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. पाकिस्तान हा ‘मुस्लिम देश’ आणि भारत मात्र ‘निधर्मी देश’ ही संकल्पनाच अयोग्य आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक हिंदु धर्मावर अन्याय केला आहे.
डॉ. नीलम गोर्हेंविरोधात प्रस्ताव मांडायचा असेल, तर त्याची प्रक्रिया असते. कायद्यातील तरतुदीनुसार असा प्रस्ताव मांडता येईल; मात्र त्यासाठी सभागृहाला वेठीस धरता येणार नाही-देवेंद्र फडणवीस
दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार शेतकर्यांच्या पाठीशी आहे. आम्ही शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. बनावट बियाणांच्या विरोधात कायदा अधिक कडक करण्यात येईल-देवेंद्र फडणवीस
राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील सरकारच्या भूमिकेविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेऊन याविषयीचे धोरण जाणून घेतले.
केंद्रशासनाच्या नियमानुसार टोल नाक्यावर सरसकट सर्व वाहनांना पथकरातून सूट देण्याचे प्रावधान नाही. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव पथकर नाक्यावर जिल्ह्यातील सर्व वाहनांना पथकरातून सूट देणे नियमानुसार शक्य नाही.
पुणेकर नागरिकांनो, शाडू माती, चिकण माती अशा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती खरेदीस प्राधान्य द्यावे.
महापालिका हद्दीत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्यूचे ४७२ संशयित रुग्ण आढळले होते. याच कालावधीत डेंग्यूचे निदान झालेले २१ रुग्ण आढळले होते आणि ते सर्व जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते.
मागून समुद्राच्या मोठमोठ्या लाटा येत होत्या. त्या वेळी मुलाने आई-वडिलांना बजावलेही; पण त्यांनी ऐकले नाही. तितक्यात एक मोठी लाट आल्याने दांपत्य समुद्रात पडले. पती मुकेश सोनार याला लोकांनी वाचवले; पण पत्नी ज्योती सोनार (वय ३२ वर्षे) हिला वाचवता आले नाही.
चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १६ जुलै या दिवशी विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.